Raji Chhatrapati यांचा सत्य इतिहास रायगडावर राजे छत्रपतींची समाधी शोधून राजे छ; शिवाजी महाराजांचा इतिहास परत जगासमोर आणला तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी राजे छ; शिवाजी महाराज यांना गुरु मानले ही गुरु शिष्याची परंपरा टीव्हीवर छ*** मालिका सुरू आहे त्यात का दाखवत नाही सत्य इतिहास लपवला जात आहे वर्तमान सरकार खोटा इतिहास दाखवून 85 कोटी बहुजन मावळ्यांची दिशाभूल करत आहे सत्य इतिहास दाखवा लॅक ऑफ लीडरशिप खरे विद्वान कोण? डॉ; सुवर्णा नाईक निंबाळकर

Raji Chhatrapati यांचा सत्य इतिहास भारतातून 6500 वर्ष विदेशी मोगल मुसलमान यांनी राज्य केले त्यांच्याबरोबर युद्ध करणारा फक्त एकच राजे राजे छत्रपती यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर मावळ्यांना बरोबर घेऊन युद्ध करून विदेशी मोगल मुसलमानांना सळो की पळो करून सोडले त्यानंतर भारतात शिवशाही निर्माण झाली शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनवले राहील त्याचे घर कसेल त्याची जमीन आजही शेतकरी राजा आहेत परंतु वर्तमान सरकार तीन काळे कायदे करून शेतकऱ्यांची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ती जमीन अदानी अंबानी यांच्या कशात घालण्याचा कटकारस्थान काँग्रेस आणि भाजपा करीत आहे भारतात जो शेतीमाल मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत असतो तोच शेतीमाल वर्तमान सरकार आयात करीत आहे अक्षरशः शेतकऱ्यांना रडकुंडी आणले वीज वेळेवर देत नाही रात्री बे रात्री विज देतात तीही अपूर्ण शेतकरी यांच्या विरोधात कटकारस्थान भारतात शिवशाही छत्रपती राजे यांनी आजची शिवशाही संपवण्याच्या तयारीत तर सत्य इतिहास जाणून घ्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावर समाधी शोधून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणला तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानले ही गुरु शिष्याची परंपरा टीव्हीवर छ*** मालिका सुरू आहे त्यात का दाखवत नाही सत्य इतिहास लपवला जात आहे वर्तमान सरकार खोटा इतिहास दाखवून 85 कोटी बहुजन मावळ्यांची दिशाभूल करत आहे सत्य इतिहास दाखवा लॅक ऑफ लीडरशिप खरे विद्वान कोण? ते देशात काय करत होते बाकीच्यांनी इतिहास विद्रूप का केला सत्तेसाठी? हा पण इतिहास सत्य दाखवला पाहिजे छ.संभाजी राजाना कोणी पकडून दिले? हाच सत्य इतिहास आहे जर गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजांना पकडून दिले असते तर नंतर लगेचच थोरल्या छ.शाहूंनी राजेशिर्के यांच्या कन्या सकवारबाई राणीसाहेबांशी लग्नच केले नसते आपल्या पित्याला औरंगजेबा- सारख्या शत्रूच्या ताब्यात देऊन आपल्या पित्याचा हालहाल करून मृत्यू झाल्या नंतर कोणता मुलगा त्या लोकांशी सोयरीक करेल छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेशिर्के घराण्याचे त्यानंतर चार ते पाच लग्न संबंध झालेले आहेत गणोजी शिर्के जर गद्दार असते तर छत्रपतींनी पुन्हा त्यांच्याशी सोयरीक केली असती का? वतनासाठी आपल्याच बहिणीचे कुंकू कोण पुसेल? छत्रपती संभाजीराजांची व्यक्तिरेखा मलिन कल्पित आणि विपर्यस्त बनवण्याची पहिली सुरुवात कोणी केली असेल तर ती मल्हार रामराव चिटणीसांनी. हा बाळाजी आवजी चिटणीसाचा वंशज. त्यांनी ही बखर लिहिली शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल १२२ वर्षांनी. आपले पूर्वज बाळाजी आवजी आणि त्यांचा पुत्र आवजी बाळाजी यांना हत्तीच्या पायदळी तुडवून मारल्याबद्दलचा राग मल्हार रावांच्या मनात होता हे बखरलेखन म्हणजे एक सुडाचा भाग होता ही बखर अतिशय कल्पित आणि पूर्वग्रहदूषित आहे मल्हार रामराव चिटणीस यांना छत्रपती संभाजी राजांनी मृत्यू दंडाची शिक्षा दिली होती त्यानंतर १२२ वर्षांनी त्यांच्या वंशजाने बखर लिहिली त्या बखरीवरून पुढे शिवाजी सावंत यांनी छावा कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीवरून पुढे लक्ष्मण उत्तेकर यांनी चित्रपट तयार केला त्यात किती सत्यता आहे हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. कादंबरी ही काल्पनिक असते आणि ती बखर तर पूर्वग्रहदूषित होती
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर




