-
ताज्या बातम्या
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जि; जळगाव ता; चाळीसगाव विभाग चाळीसगाव तालुक्यातील हातभट्टी गावठी दारूची निर्मितीवर केली क** कार्यवाही यामुळे चाळीसगाव परिसरातील हातभट्टी गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणलेले असून महाराष्ट्र अधिनियम 1949 नुसार कार्यवाही गुन्ह्यांचा तपास सुरू
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा; राजेश देशमुख मा; रोहन घुगे जिल्हाधिकारी सो जळगाव संचालक मा; पी पी सुर्वे (अ…
Read More » -
ताज्या बातम्या
महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील गावठी विषारी दारू मुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीमुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद पडले त्याच अनुषंगाने जळगाव जिल्हयात मा.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्री, व्हि ,टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली दि.29/5/26 ते दि.31/5/26 या कालावधीत एकुण 62 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत एकूण 41 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.
. पुणे येथील गावठी विषारी दारू मुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीमुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद पडले त्याचं अनुषंगाने जळगाव जिल्हयात मा.अधीक्षक…
Read More » -
ताज्या बातम्या
ग्रामसभेत महिला पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; जिल्हा बुलढाणा वडनेर भोलजीत तणावपूर्ण वातावरण नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत महिला पत्रकाराला कथित शिवीगाळ, धमक्या आणि धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. “नारी शक्ती न्यूज पोर्टल”च्या मुख्य संपादिका तथा पत्रकार उमा गोपाल बोचरे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
ग्रामसभेत महिला पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; वडनेर भोलजीत तणावपूर्ण वातावरणनांदुरा | प्रतिनिधीनांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत महिला पत्रकाराला…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पारोळा गट विकास अधिकारी सरकार फिर्यादी भुषण कदम आणि संजीव सेंदाणे यांनी गंभीर स्वरुपाचा गुन्ह्यात मुख्य आरोपी हे सख्खे जावंई असल्याने आणि आरोपीशी आर्थिक देवाणघेवाण करून आर्थिक हितसंबंध करून संगनमताने सरकारी जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी सर्व सरपंच सर्व ग्रामसेवक व शिपाई इतर संघटित गुन्हेगारीचे भुमाफियां आरोपींना गंभीर गुन्ह्यांतुन गायब केल्या प्रकरणी तक्रारदाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षा बंगल्याच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा???
जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांच्या दिनांक 21/5/2026 रोजीचया आदेशाला पारोळा गटविकास अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली दाखवली? मुळ तक्रारदार तथा…
Read More » -
ताज्या बातम्या
जगात 190 देश आहेत सगळे देश कर्ज बाजारी मग कर्ज कोण देतं? कर्ज घेतल्याशिवाय देशाची किंवा देशातील कोणत्याही माणसांची प्रगती होत नाही हा निसर्गाचा नियम आहे पण कर्ज काढल्यानंतर ते कर्ज कोणत्या कामासाठी काढले ज्या कामासाठी काढले त्याच कामासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे तरच जनतेचा विकास होतो आंतरराष्ट्रीय बँका कर्ज देत आहे आपण घेतच गेलो त्या पैशाची कदर केली का? तर येत्या दोन वर्षात भाजपा प्रणित मोदी सरकार यांनी 90 हजार कोटी कर्ज काढले ते कर्ज राजकारणावर सरळ सरळ खर्च झाले.जनतेचा विकास कुठे? भारतातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 1 लाख 32 हजार 59 रुपये कर्ज आहे
देशातील प्रत्येक प्रतिनिधी आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो का प्रधानमंत्री असो सगळ्यात पहिले देशप्रेम हे महत्त्वपूर्ण ज्यांनी देश…
Read More » -
ताज्या बातम्या
लोकशाही म्हणजे काय? कुरूप्पू चित्रपटात न्याय धीशांचा लाचखोरीवर गदारोळ तामिळी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली मद्रास उच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेवर कठोर भाष्य केले न्यायव्यवस्थेत न्यायाधीश हे गाई सारखे पवित्र नाही लोकशाहीत (democracy) अशी शासन प्रणाली जिथे देशातील अंतिम सत्ता लोकांच्या हातात असते लोकांनी लोकंद्वारे आणि लोकांसाठी चाललेले राज्य याची साधी सोपी व्याख्या लोकशाही भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे हे फक्त बोलण्यासाठीच का? न्याय खरंच मिळतो का? जनतेला माहिती अधिकाराची माहिती मिळते का? त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये एफ आर आय ची दखल घेतली जाते का? न्यायव्यवस्थेत सर्व सामान्यांना खरा न्याय मिळतो का? तर_ _आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले प्रतिनिधी करतात तरी काय?
भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तो कोणासाठी? म्हणून 16 ऑगस्ट…
Read More » -
ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात प्रशासकीय अनास्थेचा कळस: कायदेशीर हक्कासाठी तरुण आर.टी.आई. कार्यकर्त्याचा 1 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘अर्ध-नग्न’ आंदोलनाचा इशारा!• तहसील कार्यालयातील मूळ संचिका गहाळ आणि मृत्यू नोंदीतील खाडा _खोडी सारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांवर वर्षभरानंतरही कारवाई शून्य. आता तर नवीन पळवाट काढली चोरी करणारा फिर्यादी होतो
प्रशासकीय दप्तरदिरंगाई, शासकीय अभिलेखांमधील गंभीर फेरफार आणि फौजदारी स्वरूपाच्या तक्रारींवर स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या टोलवाटोलवीच्या निषेधार्थ, पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील…
Read More » -
ताज्या बातम्या
ठाणे येथे ३१ मे रोजी समता सैनिक दल शताब्दी महोत्सव अधिवेशन…आयु.किशोर डोंगरेमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि त्यांचा तीस वर्षांचा सहवास लाभलेल्या समता सैनिक दलाचा शताब्दी समारोह विविध उपक्रमांनी दि. 31 मे 2026 रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी 9 ते सायं. 6 दरम्यान समता सैनिक दल, महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केला आहे
मा. राज्याध्यक्ष धर्माभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे उदघाट्न ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. संदीप माळवीसाहेब यांच्या हस्ते होणार असून…
Read More » -
ताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्यात राजकारणात मोठा भूकंप होणार सूत्र शेवटी स्वर्गवासी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे खात्रीदायक माहिती त्यात प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे याच्या पहिले महाराष्ट्र राज्यात 2022 मध्ये मोठा भूकंप झाला होता उद्धव ठाकरेची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपामध्ये सामील झाले होते///तर _ _ आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची भाजपाला गरज राहिली नाही संख्याबळ भाजपाकडे क्षमतेपेक्षा जास्त
राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश होणार महाराष्ट्र राज्यात राजकारणाचा मोठा भूकंप येणार याच्यावर चर्चा सुरू झाल्या असून…
Read More » -
ताज्या बातम्या
जळगावात महापौरांची अचानक ‘प्लास्टिकविरोधी’ मोहीम; अनेक दुकानांना दंड..!सराईत विक्रेत्यांना दुकान सील करण्याचा इशारा आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील यांना महापौर दीपमाला काळे यांनी चांगलीच कान उघडली केली तुम्ही करता काय तुमचे काही गोडबंगाल तर नाही ना?
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी प्लास्टिक बंदीबाबत यापूर्वीच कठोर निर्देश दिलेले होते. सुरुवातीला प्लास्टिक विक्रेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद…
Read More »