-
ताज्या बातम्या
राज्यात भ्रष्टाचार करणाऱ्या वाहन निरीक्षकांना कार्य _वाहीचा दणका RTO अधिकाऱ्यांची आज चौकशी होणार गैरव्यवहार भोवणार कायद्याने दिलेल्या अधिकार क्षेत्राबाहेर कार्य केल्यामुळे सुमारे 200 निरीक्षकांचा समावेश असल्याचा परिवहन मंत्र्यांकडून अहवाल सादर करण्यात आला असून प्रत्यक्षात सादर करण्यात आलेल्या यादीतून बड्या अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याची चर्चा// निवृत्त RTO महिला अधिकारीना अर्थपूर्ण बगल दिल्याची चर्चा////// वाहन निरीक्षकच अन _फिट
महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षापासून भ्रष्टाचारी आणि चर्चित असलेला RTO विभागाचा भ्रष्टाचार कधी बंद होणार? महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त काय कार्यवाही…
Read More » -
ताज्या बातम्या
भडगाव संमिश्र न्यूज, जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील देविदास चौधरी यांचे दुःखद निधन; मुलीने दिला मुखाग्नी////////////// भडगाव शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न
भडगाव :(प्रतिनिधी ) विजय माळीभडगाव येथील यशवंत नगर परिसरातील रहिवासी देविदास सुखदेव चौधरी (वय 45) यांचे रविवार, दि. 6 सप्टेंबर…
Read More » -
ताज्या बातम्या
BIG_ BREAKING पुणे मुंबई येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा आघात पुण्यामध्ये 2 ठिकाणी आघात झाल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू दुसऱ्या घटनेमध्ये सात वर्षीय बालकाचा समावेश आहे मुंबई ठाण्यात 42 गोविंदा जखमी तर मुलुंड मध्ये एका मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र राज्यात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षाप्रमाणे होत असतो दहीहंडीच्या कार्यक्रम सुरू असताना मुंबई आणि पुणे येथे दोन ठिकाणी वेगवेगळ्या…
Read More » -
ताज्या बातम्या
BIG BREAKING ओबीसींचा जनगणनेचा कॉलम गायब भारत देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहे भारतात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला ओबीसी वर्ग त्यात मराठा समाज सुद्धा समाविष्ट आहे संविधान अनुच्छेद 340 कलम पूर्णतः लागू झाले नाही कारण ओबीसींची जातीनिहाय गणना आजपर्यंत केलीच नाही भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय (ओबीसी) पिछडा मोर्चा आजपर्यंतचे आंदोलन आणि त्या मागचे काँग्रेस आणि भाजपाचे ध्येयधोरण तर _ सरकारने आता 100% आरक्षण देणे योग्य राहील सगळ्या जातीचे लोक प्रत्येक विभागात असतील कोणत्या जातीला समाजाला राग नाही_
संपूर्ण देशात ओबीसीं साठी बेमुदत धरणे आंदोलन/// भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा OBC मोर्चा हे 25 वर्षापासून संपूर्ण भारतात आंदोलन…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका भडगाव लोकमतचे पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढ दिवसानिमित्त मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव पत्रकारिता म्हणजे काय? कोणाचीही कॉपीराईट बातमी न्यूज तयार न करता स्वतः त्या न्यूज साठी 2/3 तास वेळ देऊन ती न्यूज तयार करतो तोच खरा पत्रकार// लिहिता वाचता येत नसलेले पत्रकार स्वतःला पत्रकार समजतात ही लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे विनाकारण कोणतेही क्षेत्र निवडून आपण आपली स्वतःची फसवणूक करत आहोत हे लक्षात घ्या
पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकमतचे लोकप्रिय पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील चेक बाऊन्स प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्याला 6 महिने कारावास; 2 लाख 20 हजार भरपाई अतिशय योग्य पद्धतीने निकाल दिला असेच निकाल अपेक्षित परंतु देशांमध्ये मोठमोठे अब्जो रुपयांचे घोटाळे करून विदेशात पळाले त्यांचे काय? असा प्रश्न जनता विचारत आहे कारण तो पैसा जनतेच्या कष्टाचा आहे सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे न्याय देताना जातींचे वर्गीकरण नको?
भडगाव (प्रतिनिधी) विजय माळीहात उसने घेतलेले पैसे परत न करता दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी भडगाव न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या
भडगाव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन मागे देशामध्ये विविध राज्यात जिल्ह्यात तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन रोजच सुरूच असतात लोक _शाहीत समस्यांचे समाधान कधी होणार? आंदोलनाचे दोन प्रकार असतात freedom of the country हे आंदोलन महात्मा गांधी यांनी केले दुसरे आंदोलन development of country and development of the people of country हे स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन हे आंदोलन बहुजन महापुरुषांचे म्हणजेच राजे छत्रपती शिव शाहू महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे होते देशाबरोबर जनतेचा विकास होण्यासाठी हे आंदोलन होते आता नफ्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज कंपन्या सरकारी मालकीच्या होत्या त्या बंद केल्या आणि आता प्रायव्हेटी करणांमध्ये देशाच्या जनतेचा विकास होणार का?
जिल्हा जळगाव तालुका भडगाव (प्रतिनिधी ) विजय माळीभडगाव संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र दिव्यांग बांधवांचे गेल्या पाच ते सहा…
Read More » -
ताज्या बातम्या
हेच खरे देशभक्त देशसेवा काय असते हे सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक यांना विचारून पहा देशसेवेतून सेवानिवृत्ती सोहळा **अतिशय अभिमान आणि श्री नितिन दशरथ पाटील आनंदाची गोष्ट आहे की हे भारतीय सैन्यात वर्षे – 24 पूर्ण करणारे हवलदार ए.सी.पी.नायब सुभेदार नांद्रा तालुका पाचोरा
नांद्रा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव 24वर्षे शौर्याने देशसेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त होऊन घरी परत येत आहेत.या ऐतिहासिक आणि आनंदाच्या क्षणाचे…
Read More » -
ताज्या बातम्या
वरणगाव येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात भाविकांची उसळली गर्दी चारशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी भक्तांचा मोठा उत्साह; मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप
वरणगाव, ता. भुसावळ तालुका प्रतिनिधी गोपी अण्णा:वरणगाव-बोदवड रस्त्यावरील सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे प्राचीन श्री नागेश्वर महादेव मंदिर तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांच्या…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव जि.प.मराठी शाळांच्या गुणवत्तेची तपासणी करा स्कूल ठीक करो अभियान’ अंतर्गत गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन!!
जि.प.मराठी शाळांच्या गुणवत्तेची तपासणी करा स्कूल ठीक करो अभियान’ अंतर्गत गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन!!पाचोरा तालुका परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शैक्षणिक…
Read More »