-
ताज्या बातम्या
मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांवर मे: सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल; केंद्र व राज्यांना कठोर उपाययोजनांचे निर्देश अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत 1300 ते 1400 नागरिकांचे मृत्यू झाल्याचे कळते शेवटी मे: उच्च न्यायालयाला जाग आली न्यायालय हे जनतेचे महत्वपूर्ण सत्य निकाल देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यालाच संविधानाच्या भाषेत न्यायालय म्हणतात
भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णादेशभरात रस्ते व महामार्गांवर वाढत चाललेल्या मोकाट जनावरांच्या समस्येची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्र आणि राज्य…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव भुसावळ मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक शेखर गोटले व सुरेश आडे सेवानिवृत्त.श्री कृष्ण चंद्र सभागृहात दिमाखदार निरोप समारंभ संपन्न
भुसावळ प्रतिनिधी (गोपी अण्णा) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक शेखर शंकर गोटले आणि सुरेश रामचंद्र आडे हे नुकतेच…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती
पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देणारे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांची झोप उडून देणारे लोकहिताची बाजू TNP न्यूज…
Read More » -
ताज्या बातम्या
एक हात मदतीचा…दान अशा ठिकाणी करा पूरग्रस्तांना भूकंपग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती जनक ग्रस्तांना// दान देणारा हा महत्वपूर्ण असतो ज्यांच्याजवळ लाखो करोडो रुपये पडलेले आहेत पण त्यांची इच्छा होत नाही त्यांचा जन्म घेऊन काही फायदा नाही दान देणाऱ्या व्यक्तीला कधीच कमी पडत नाही कर्म चांगले करा चांगले फळ भेटते आज बहाळ, खेडगाव आणि भवाळी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 200 हून अधिक कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन जीवना_ वश्यक व संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
चाळीसगावचे आमदार मंगेश दादा यांनी काल नुकसान पाहणी करताना अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत भीती, वेदना आणि उद्याची चिंता पाहिली. त्या वेळी…
Read More » -
ताज्या बातम्या
ओबीसी पुत्र गौतम जगात सगळ्यात पहिले गोहत्या बंद करणारे ओबीसी पुत्र गौतम बुद्ध होय आजही जगातील विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये ओबीसी पुत्र गौतम बुद्धांचा इतिहास अभ्यासक्रम शिकवतात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आषाढ पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ जिल्हा जळगाव भुसावल_ वरणगाव येथील लुंबिनी नगर आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत पठण
वरणगाव । Bhusawal प्रतिनिधी(गोपी अण्णा) बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . राजरत्न आंबेडकर यांच्या…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पुर. पिकांमध्ये साचले पाणी काही ठिकाणी पिके वाहून गेले भडगावचा शुक्रवार आठवडे बाजार ठप्प व्यापारी संकुलांमध्येही शिरले पाणी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
भडगाव प्रतिनिधी—विजय माळीभडगाव शहरासह तालुक्यात राञी दि. 30 तारखेला आणि 31 रोजी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पाऊसाने शेती पिकांमध्ये पाणी साचल्याचे…
Read More » -
ताज्या बातम्या
जनतेने केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा आ. किशोर पाटील पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न!साडे पाच हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ !
पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आपल्या दारी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन व सेवा देण्यासाठी…
Read More » -
ताज्या बातम्या
संमिश्र न्यूज जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान हातनुर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण ताकदीनुसार उघडले 3 लाख 15 हजार क्युसेस पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू अमळनेर तालुक्यात महापुराचे संकट गाव गाव जल प्रलय शेती घरे मंदिर परिसरात पाणीच पाणी ता: एरंडोल येथील अंजनी नदीचे पाणी एरंडोल शहराच्या बाजारपट्ट्यात भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू भविष्याबाबत चिंता पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील प्रत्यक्ष मदतीला पोहोचले तर अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले प्रशासन सुसज्ज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आश्वासन दिले
वरणगाव ता भुसावळ प्रतिनिधी (गोपी अण्णा)उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या
जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!सलग 6 तास पूरसदृश्य भागांची पाहणी
जळगाव :शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर…
Read More » -
ताज्या बातम्या
ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत 7.978 किलो गांजा जप्त; एकाला अटक भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफ ची कारवाई; श्वान पथकातील ‘वीरू’ने दिले अमली पदार्थांचे संकेत त्यानंतर भुसावल मार्गे येणारा विमल गुटखा यावरही नियंत्रण ठेवले जाईल विमल गुटखा बंद असून प्रत्येकाच्या खिशात पान टपरी येतो कसा काय ? नार्कोटेसमुळे दर महिन्याला हप्ते घेणारे यांची सुद्धा नार्कोटेस झाली पाहिजे त्याशिवाय भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही?
प्रतीनीधी (गोपी अण्णा) भुसावल दि 30 रेल्वेगाड्या व रेल्वे परिसरातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावल…
Read More »