-
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घृण खून ; चाकूचे सपासप वार पाटील मळ्यात रक्तरंजित थरार; 112 वर कॉल अन् अवघ्या काही वेळात अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ प्रतिनिधी : Gopi annaपोळा सणाचा उत्साह ओसरत असतानाच भुसावळ शहराला हादरवून सोडणारी रक्तरंजित घटना गुरुवारी रात्री घडली. शहरातील पाटीलमळा…
Read More » -
ताज्या बातम्या
BREAKING NEWS नाशिक मध्ये एकाच रात्री 5 महिला व मुली अपहरण की बेपत्ता? एकाच दिवशी 5 अपहरणाच्या घटना समोर तर बिहार राज्यात भाजपा रोजगार (मंच) परिषदेमध्ये पूजा कुमारीला नोकरीचे नियुक्त पत्र दिल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी शिवम नावाची कंपनी त्या कंपनीमध्ये जाताच पूजा कुमारीला कैद करून ठेवले पुढची तयारी विदेशात पाठवण्याची होती पूजा कुमारीने कशी सुटका केली आपबीती पूजा कुमारीने पुढील माहिती सांगितली रोजगार मंचावरून नोकरीची नियुक्ती बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी तर _पूर्वीचे सम्राट कोण होते? सम्राट कशाला म्हणतात हे चौधरींनी इतिहासात जावे आपण काय करतो? नेमकी स्थिती काय?
सध्या देशात राज्यात महिला व मुलींचे अपहरणाच्या घटना रोज समोर येत आहे याच्या मागचे नेमके कारण काय भारतातील गृह खाते…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी; भव्य पालखी मिरवणूक व नवनिर्मित सभागृहाचे लोकार्पण
भडगाव (प्रतिनिधी ) विजय माळीयेथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी…
Read More » -
ताज्या बातम्या
विविध जाहीर प्रमुख मागण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण..गंगापूर तालुका प्रतिनिधी :-गंगापूर येथे,शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साखळी उपोषण
गंगापूर तालुका प्रतिनिधी :-गंगापूर येथे,शबरी माता संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साखळी उपोषण दि. 08/09/2026 वेळ: सकाळी 11:00 वा. पासून मा.…
Read More » -
ताज्या बातम्या
महसूल कसा बुडवायचा अत्यंत महत्वपूर्ण अर्थपूर्ण विषय RTO विभाग असो किंवा इतर ठिकाणी असो शासनाची फसवणूक शासनाचेच अधिकारी कशा प्रकारे करतात मोटार वाहन कराच्या महसुलाला लावला सुरुंग हजारो ओटी पेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज सुमारे 5,664 वाहनांची परराज्यात नोंदणी त्याच प्रकारे रेशनिंगचा गहू तांदूळ कशाप्रकारे भ्रष्टाचार होतो तेही आपण पाहत आहे जनतेमध्ये कधी होणार जागृती भ्रष्टाचारी महसूलच्या मुस्क्या आवरणार यांच्या मागे कोणाचा आशीर्वाद?
महसूल विभाग अत्यंत भ्रष्टाचारी झाला असून या महसूल विभागाच्या मुस्क्या कोण आवरणार यांच्या मागे आशीर्वाद कोणाचा? जर आरटीओ विभागात हजारो…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BREAKING NEWS 💔बळीराजा दुःखात असताना बळीराजाची कोणाला काही देणं घेणं नाही अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे 1 महिन्यापासून वरूण राजा रुसला शेतकऱ्यांच्या जीवावर सगळा देश जगतोय शेतकरी म्हणजे अन्नदाता आतापर्यंत सरकारच्या लक्षात हीच गोष्ट आहे शेतकऱ्यांना किती कर्जमाफी दिली पण शेतकऱ्यांकडून हमी भाव न देता किती पैसे कमवले किती करोड कमवले हे पण दाखवा
💔 BREAKING NEWS 💔 बळीराजा दुःखात असताना बळीराजाची कोणाला काही देणं घेणं नाही अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे 1…
Read More » -
ताज्या बातम्या
राज्यात भ्रष्टाचार करणाऱ्या वाहन निरीक्षकांना कार्य _वाहीचा दणका RTO अधिकाऱ्यांची आज चौकशी होणार गैरव्यवहार भोवणार कायद्याने दिलेल्या अधिकार क्षेत्राबाहेर कार्य केल्यामुळे सुमारे 200 निरीक्षकांचा समावेश असल्याचा परिवहन मंत्र्यांकडून अहवाल सादर करण्यात आला असून प्रत्यक्षात सादर करण्यात आलेल्या यादीतून बड्या अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याची चर्चा// निवृत्त RTO महिला अधिकारीना अर्थपूर्ण बगल दिल्याची चर्चा////// वाहन निरीक्षकच अन _फिट
महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षापासून भ्रष्टाचारी आणि चर्चित असलेला RTO विभागाचा भ्रष्टाचार कधी बंद होणार? महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त काय कार्यवाही…
Read More » -
ताज्या बातम्या
भडगाव संमिश्र न्यूज, जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील देविदास चौधरी यांचे दुःखद निधन; मुलीने दिला मुखाग्नी////////////// भडगाव शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न
भडगाव :(प्रतिनिधी ) विजय माळीभडगाव येथील यशवंत नगर परिसरातील रहिवासी देविदास सुखदेव चौधरी (वय 45) यांचे रविवार, दि. 6 सप्टेंबर…
Read More » -
ताज्या बातम्या
BIG_ BREAKING पुणे मुंबई येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा आघात पुण्यामध्ये 2 ठिकाणी आघात झाल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू दुसऱ्या घटनेमध्ये सात वर्षीय बालकाचा समावेश आहे मुंबई ठाण्यात 42 गोविंदा जखमी तर मुलुंड मध्ये एका मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र राज्यात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षाप्रमाणे होत असतो दहीहंडीच्या कार्यक्रम सुरू असताना मुंबई आणि पुणे येथे दोन ठिकाणी वेगवेगळ्या…
Read More » -
ताज्या बातम्या
BIG BREAKING ओबीसींचा जनगणनेचा कॉलम गायब भारत देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहे भारतात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला ओबीसी वर्ग त्यात मराठा समाज सुद्धा समाविष्ट आहे संविधान अनुच्छेद 340 कलम पूर्णतः लागू झाले नाही कारण ओबीसींची जातीनिहाय गणना आजपर्यंत केलीच नाही भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय (ओबीसी) पिछडा मोर्चा आजपर्यंतचे आंदोलन आणि त्या मागचे काँग्रेस आणि भाजपाचे ध्येयधोरण तर _ सरकारने आता 100% आरक्षण देणे योग्य राहील सगळ्या जातीचे लोक प्रत्येक विभागात असतील कोणत्या जातीला समाजाला राग नाही_
संपूर्ण देशात ओबीसीं साठी बेमुदत धरणे आंदोलन/// भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा OBC मोर्चा हे 25 वर्षापासून संपूर्ण भारतात आंदोलन…
Read More »