निलेश पाटील
-
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका भडगांव पोलीस स्टेशन भ्रष्ट पो.उपनिरीक्षक पालकर यानी तपास न केल्यामुळे 60/ 65 चौकशी प्रकरणे चौकशी न करता डांबून ठेवली भडगांव पो.स्टेशन- मागील दाखल गुन्हाकडे ढुंकूनही पाहत नाहीत जनतेला न्याय मिळेल का? नियमबाह्य कामकाज केल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील
जिल्हा जळगाव तालुका भडगांव भ्रष्ट पो.उपनिरीक्षक पालकर यानी तपास न केल्यामुळे 60/ 65 चौकशी प्रकरणे चौकशी न करता डांबून ठेवली…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना आक्रमक कर्जमाफीची घोषणा करूनही सरकारने आपले वचन मोडले तर दुसरीकडे अमित शहा यांची मुंबई येथे बैठक महाराष्ट्रात नवीन तीन कायद्यांना मंजुरी देणार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न विचाराधीन नाही आश्वासन देता कशाला? आता — एटीएम मधून पैसे काढणे महागणार 1 मे पासून नवीन शुल्क लागू आमदार खासदारांचे वेतनामध्ये वाढ कारण त्यांचे तोंड बंद करण्यासाठी वेतन वाढ? जनता वाऱ्यावर—
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना आक्रमक कर्जमाफीची घोषणा करूनही सरकारने आपले वचन मोडले तर दुसरीकडे अमित शहा यांची मुंबई…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांना विविध योजनेची माहिती व मदत गावागावात जाऊन शिबिराद्वारे देण्यात येणार आहे आमदार किशोर आप्पा पाटील
पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांना विविध योजनेची माहिती व मदत गावागावात जाऊन शिबिराद्वारे देण्यात येणार आहे आमदार किशोर आप्पा पाटीलग्रामीण…
Read More » -
ताज्या बातम्या
स्थानिक पत्रकारांचा गळा घोटणारा निर्णय: RNI च्या कारवाईमुळे माध्यम स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह आज माध्यमे हरली तर उद्या जनता हरणार आहे! आजही पोलीस स्टेशन मध्ये राजकीय हस्तक्षेप दबावामुळे एफआरआय दाखल होत नाही गरिबांवर अन्याय होत आहे लोकशाहीत असे प्रकार घडत असून त्याच्यावर एकमात्र दबाव तंत्र म्हणजे सार्वजनिक स्थानिक पत्रकारांचे माध्यमे अन्याय झालेल्यां जनतेसाठी आपल्या वर्तमानपत्रात न्यूज लावतात आणि जनतेचे संरक्षण करतात- संदीप महाजन
स्थानिक पत्रकारांचा गळा घोटणारा निर्णय: RNI च्या कारवाईमुळे माध्यम स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह आज माध्यमे हरली तर उद्या जनता हरणार आहे!- साप्ताहिक…
Read More » -
ताज्या बातम्या
महाराष्ट्रात घटस्फोटांचे वाढते प्रमाण का वाढले महत्त्वपूर्ण मुद्दा गेल्या 70- 75 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजांपेक्षा आपल्या राजकारण्यांनीच देशाला जास्त लुटले त्यामुळे समाजात गरीब श्रीमंताची दरी निर्माण झाली आणि प्रत्येकाला श्रीमंतीचा हेवा लागला स्पर्धा सुरू झाल्या सर्वकाही पैशामुळे विकत घेता येत 😱 आणि — जनतेला राजकारण्यांनी वाऱ्यावर सोडलं सगळं आपल्या घशात घातलं त्यामुळे नात्यांच्या तुटकाव्यावर एक चिंतन – सौ शितल महाजन
नुकतीच एक धक्कादायक बातमी वाचनास मिळाली देशभरातील सर्व घटस्फोटांपैकी तब्बल 18.7 टक्के घटस्फोट केवळ महाराष्ट्रात होत आहेत. हे प्रमाण सर्व…
Read More » -
ताज्या बातम्या
पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अत्यंत बुद्धिजीवी मा.मंगेशजी देवरे साहेब यांना नुकताच नाशिक येथे राज्य प्रशासन सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अत्यंत बुद्धिजीवी मा.मंगेशजी देवरे साहेब यांना नुकताच नाशिक येथे राज्य प्रशासन सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात…
Read More » -
ताज्या बातम्या
ओबीसी पुत्र गौतम बुद्ध महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या घोषणांनी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील आंदोलन दुमदुमले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे बुद्ध गया अॅक्ट १९४९ हा काळा कायदा रद्द करा
ओबीसी पुत्र गौतम बुद्ध महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या घोषणांनी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील आंदोलन दुमदुमले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच…
Read More » -
ताज्या बातम्या
निवडणुकीपूर्वी शेतकरी राजाचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही त्यासाठी शेतकरी आंदोलन संसद भावनाला घेराव घालण्यासाठी मुंबईकडे निघाले असता शेतकरी मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज तर— शेतकऱ्यांनी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदून शेवटी अरबी समुद्रात सातबारा बुडवलाच
शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव देत नाही शेतकऱ्यांना आंदोलन करू देत नाही लोकशाहीत न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांसाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही शेतकरी…
Read More » -
ताज्या बातम्या
बनावट लायसन मध्ये लाखोचा भ्रष्टाचार त्या अगोदर सौरभ शर्मा प्रकरण करोडोचा घोटाळा झाला तरीही महाराष्ट्र परिवहन मंडळ भ्रष्टाचार थांबवण्यात असमर्थ आरटीओ चेक पोस्टवर तर पैशांचा पाऊस पडतो असे कोणी म्हणेल पण अक्षरशा पैशांची ढगफुटी सुरू असते गृह परिवहन विभाग मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे परिवहन कार्यालय जळगाव असे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील परिवहन खात्याला तक्रार अर्ज करूनही आतापर्यंत कोणत्याही तक्रारीची दखल घेतलेली नाही
बनावट लायसन मध्ये लाखोचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा तसेच आरटीओ चेक पोस्ट त्वरित बंद करण्यात यावे आरटीओ चेक पोस्टवर…
Read More » -
ताज्या बातम्या
क्या देश बचेगा? सैटेलाइट इंटरनेट मस्क की कंपनी भारत मे एंट्री पर बड़ी चिंताओ के जवाब जरुरी स्टारलिंग company सीमा से स्पेस तक जोखिम या सूचना लिक का खतरा बना रहेगा? विदेशी सेटेलाइट पर निर्भरता से शटडाउन का खतरा रहेगा हमारा data America mein save hoga भारतीय डेटा कहा स्टोर होगा उसकी प्रोसेसिंग कैसी होगी एक ek Anjan प्रधानमंत्री देश मे ऐसा कर सकता है? चीन ने स्टर्लिंग की सेवा नहीं ली वह खुद का सैटेलाइट लॉन्च करेगा
क्या देश बचेगा? ईस्ट इंडिया कंपनी अंबानी अडानी के भेष में देश को गुलाम बनाने आई है और उसका साथ…
Read More »