मंत्री धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेट कार्ड आणि त्यांचे जवळचे हितसंबंध असणारे सध्या जेलमध्ये असलेला वाल्मीक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये मटण पोलीस संरक्षण भारतात खरंच लोकशाही आहे का? जन -आंदोलन शिवाय पर्याय नाही–BRAKE -EVM

मंत्री धनंजय मुंडे यांचे बदल्यांचे रेट कार्ड सुरेश धस यांनी केला गोप्य स्पोर्ट दर पत्रक केले जाहीर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळात बदली पदोन्नती मोबदल्यात पैसे घेऊन होत होते लुच्चे लपंगे कामे पदानुसार भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे चे गुरुवारी रेट कार्ड जाहीर केले 60 हजार रुपयांपासून सर्वात जास्त दहा कोटी पर्यंत हा दर पुण्याचा संचालक गुण नियंत्रक आयुक्त कार्यालय या पदाचा होता बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे यांनी यापूर्वी कृषी विभागातील अनेक घोटाळे उघड केले आहे शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर रोटावेटर असे अनेक संचांमध्ये घोटाळे तसेच पिक विमा घोटाळा करोडोच्या घरात आहे हिवाळी अधिवेशनात धस यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना बदल्या पदोन्नती नियमबाह्य पद्धतीने केल्या पैसे घेऊन पदस्थापना कशा दिल्या कर्मचारी सहित 75 जणांच्या नावासह रेट कार्ड जाहीर करून प्रसारमाध्यमांना दिले भामरे पवार कराड व अधिकाऱ्यांसह स्वतः धनंजय मुंडे यांच्या खिशात हे पैसे गेल्याचा आरोपही त्यांनी केला कृषी सहाय्यक साठ हजार रुपये कृषी पर्यवेक्षक एक लाख 50 हजार रुपये कृषी अधिकारी तीन लाख रुपये क्षेत्रीय मंडळ अधिकारी दोन लाख रुपये तालुका कृषी अधिकारी पाच लाख रुपये तंत्र अधिकारी चार लाख रुपये उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख रुपये कृषी उपसंचालक पाच लाख रुपये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 9 ते 30 लाख रुपये विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग 80 लाख रुपये विभागीय कृषी संचालक पुणे नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर 60 लाख रुपये विभागीय कृषी संचालक नागपूर अमरावती 40 लाख रुपये संचालक गुण नियंत्रक कृषी आयुक्त पुणे 10 कोटी मुख्य गुणवत्ता नियंत्रक अधिकारी पुणे 2 कोटी रुपये कृषी उपसंचालक खते 1 कोटी मुख्य निरीक्षक बियाणे 50 लाख रुपये कृषी अधिकारी गुण नियंत्रक 1 कोटी रुपये तंत्र अधिकारी गुण नियंत्रक 2 कोटी रुपये कृषी अधिकारी कीटकनाशके राज्यांतर्गत 60 लाख रुपये कृषी अधिकारी कीटकनाशके राज्याबाहेर 80 लाख रुपये तंत्र अधिकारी बियाणे 40 लाख रुपये तंत्र अधिकारी गुण नियंत्रक अमरावती 50 लाख रुपये तंत्र अधिकारी गुण नियंत्रक पुणे 70 लाख रुपये तंत्र अधिकारी गुण नियंत्रक ठाणे 1 कोटी रुपये विभागीय गुणवत्ता नियंत्रक नागपूर एक 1 कोटी रुपये गुणवत्ता नियंत्रक पुणे विभाग 1 कोटी रुपये त्यानंतर कोल्हापूर सोलापूर विभाग 60 लाख रुपये आता मला सांगा कृषी विभाग हा देशाचा विकासासाठी असतो असल्या खाऊगुल्ले कृषी मंत्री यांना फक्त पैसे खाणे भ्रष्टाचार करणे एवढेच कार्य येते परंतु भुईमुगाला शेंगा खाली येतात का वरती येतात हे सुद्धा त्यांना माहीत नसते बिगर शिकलेले देशांमध्ये मंत्री संत्री पुढारी जनतेवर राज्य करीत आहे लोकशाहीमध्ये भ्रष्टाचारींना तिकीट का देतात फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आणि त्यांचे दलाल भडवे कायद्याच्या भाषेत डॉक्टर बाबासाहेबांनी वापरलेली भाषा जे देशाच्या विरोधात भ्रष्टाचार करतात त्यांना दलाल बडवे म्हणतात त्यांच्याबरोबर अधिकारी वर्ग सुद्धा आपले हात काळे करून घेतात नंतर त्यांचे तोंड काळे होते जनता करते कशासाठी देशाचा पैशांचा गैरवापर करत आहे तुम्ही कितीही कमवा त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत हे माझं ते माझं करत राहा मेल्यानंतर बरोबर घेऊन जाणार का म्हणून चांगले कार्य करा आजही राजे छत्रपती यांची शिवशाही आमचे बहुजन विसरले आणि भ्रष्टाचार करून मुडदे पाडत आहे पैशासाठी देशासाठी देश स्वतंत्र करण्यासाठी छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी किती यातना सहन याचा थोडाफार विचार का करत नाही आपलेच गांडू लोक आपल्याच लोकांना लुटत आहे यांनी तर बांगड्या भरून घ्यायला पाहिजे देशाचा सत्यानाश करणारे असे लोक यांना समुद्रात फेकल पाहिजे



