राजकारण

ईव्हीएम मशीन मध्ये एक्स्ट्रा मतदान आले कुठून आकाशातून तर पडले नाही ना आश्चर्यम इतकी भयानक परिस्थिती असताना न्यायपालिका ईव्हीएम मशीनच्या समर्थनात का? एवढ्या मोठ्या लोकशाही देशात


भारतातील जनतेला धर्माची चादर चढवण्याचे कार्यक्रम करून ईव्हीएम घोटाळा करण्याचा मार्ग मोकळा आमचे बहुजन महापुरुष राजे छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर यांनी भारत देश निरपेक्ष सर्वधर्मसमभाव करूनच मावळे एकत्र करून विदेशी मोगल विदेशी इंग्रजांची युद्ध करून त्यांना या देशातून युद्ध करून हाकलून लावले काही अंधभक्त यांना ज्ञान नसल्यामुळे ते छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर यांचे कार्य आत्मसात करत नाही आणि सत्य इतिहासही वाचत नाही शास्त्रज्ञ तज्ञ काय म्हणतात पहा षडयंत्रकारी ई.व्ही.एम च्या विरोधात ईव्हीएम सोर्स कोड केंद्र सरकार च्या अखत्यारीत आहे तो सोर्स कोड निवडणूक आयोगाकडे का नाही ज्या दोन एजन्सीज मध्ये(B.E.L. & E.C.I.L.) ई.व्ही.एम.(E.V.M.) बनते त्या दोन एजन्सीज केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग) असे का? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (B.E.L.) हि कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (E.C.I.L.) च्या मदतीने ई.व्ही.एम.(E.V.M.) बनवते आणि BEL याच कंपनी कडे ई.व्ही.एम.(E.V.M.) चा सोर्स कोड देखील आहे तसेच हीच कंपनी निर्णय घेते कि कोणते ई.व्ही.एम.(E.V.M.) मशीन हे कोणत्या ठिकाणी पाठवायचे असे का?या कंपनी मध्ये भारतीय जनता पार्टीचे मनसुखभाई खचरिया सारखे ४ लोक तेही Board of Director पदावर आहेत ते कशासाठी?ई.व्ही.एम.(E.V.M.) हॅक करता येत नाही ठीक आहे आपण ज्याला मतदान केले त्याची पावती स्क्रीन वर दिसते हे पण ठीक आहे पण ई.व्ही.एम.(E.V.M.) च्या डेटाबेस ला आपण दिलेल्या उमेदवारालाच मतदान रजिस्टर झाले याची काय गॅरंटी कारण निवडणूक आयोग ई.व्ही.एम.व्ही.व्ही.पी.ए.टी.(E.V.M., V.V.P.A.T.) मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून मूळ ई.व्ही.एम.(E.V.M.) रिसेट करून (Re-Programming)मतदान केल्यावर व्ही.व्ही.पी.ए.टी.(V.V.P.A.T.) स्क्रीनवर दाखवायचे एक आणि ई.व्ही.एम.(E.V.M.) च्या डेटाबेस ला वेगळीच माहिती अपडेट करणे शक्य आहे यासाठी ई.व्ही.एम. (E.V.M.) हॅक करायची गरज नाही कारण निवडणूक आयोग ई.व्ही.एम.-व्ही.व्ही.पी.ए.टी(.EV.M.-V.V.P.A.T.) मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही तसेच ई.व्ही.एम.(E.V.M.) चा सोर्स कोड केंद्र सरकार च्या अखत्यारीत आहे आणि ई.व्ही.एम.(E.V.M.) बनवणाऱ्या कंपनीत भा.ज.पा.चे लोक आहेत त्यामुळे ई.व्ही.एम.(E.V.M.) वर शंका का घेऊ नये ई.व्ही.एम.(E.V.M.) किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तु मध्ये मध्ये टायमर सेट करता येते एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून मूळ ई.व्ही.एम.(E.V.M.) रिसेट करून (Re-Programming )मतदान झाल्यावर टायमर द्वारे ठराविक दिवसानंतर किंवा मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत ई.व्ही.एम.(E.V.M.) मधील मतांची अदलाबदल करून सर्वात जास्त मते पडलेल्या उमेदवाराची मते एका विशिष्ट पक्षाला टायमर द्वारे ट्रान्सफर केली जाऊ शकतात आणि जिंकणार उमेदवार हरू शकतो आणि निकाल बदलू शकतो निवडणूक आयोग ई.व्ही.एम. /व्ही.व्ही.पी.ए.टी.(E.V.M./V.V.P.A.T.)मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही त्यामुळे हे शक्य आहे यासाठी ई.व्ही.एम.(E.V.M.) हॅक करायची काय गरज आहे हे ही ठीक आहे कि सर्व पक्षांच्या पोलिंग एजन्ट ला मतदान सुरु होण्याआधी ई.व्ही.एम.(E.V.M.) व्यवस्थित सुरु आहे कि नाही हे दाखवले जाते पण पहिल्या ५० किंवा १०० मतांपर्यंत ई.व्ही.एम.(E.V.M.) व्यवस्थित काम करेल पण १०० मतानंतर इतर पक्षांना पडलेल्या दर ५ मतांमागे किंवा ५० मतांमागे एक मत याप्रमाणे एका विशिष्ट पक्षाला ई.व्ही.एम.(E.V.M.) मध्येच एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून (Re-Programming करून) ट्रान्सफर केले जाऊ शकते यासाठी ई.व्ही.एम.(E.V.M.) हॅक करायची गरज नाही. कारण निवडणूक आयोग ई.व्ही.एम./व्ही.व्ही.पी.ए.टी (E.V.M./V.V.P.A.T.)मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही ई.व्ही.एम.(E.V.M.) मध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून एखाद्या पक्षाचे चिन्ह स्कॅन केले जाऊ शकते आणि त्याच चिन्हाचा पक्ष कसा विजयी होईल हे देखील करता येईल ई.व्ही.एम.(E.V.M.) मधील सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग व्यवस्थित आणि १०० % टक्के बरोबर चालते याचा काय पुरावा निवडणूक आयोगाकडे आहे आपण दिलेले मत आपल्याच उमेदवाराला ई.व्ही.एम.(E.V.M.) च्या डेटाबेसेला रजिस्टर झाले आहे हे सामान्य जनतेला कसे समजणार? चंदीगड महापौर निवडणुकीत आॅन(On) कॅमेरा मतांची चोरी केलेली दिसली मग निवडणूक आयोग आणि ई.व्ही.एम.(E.V.M.) कंपनी सत्ताधाऱ्यांच्या हातात असेल तर त्यात छेडछाड होणार नाही याची काय गॅरंटी साधा घरातील टी.व्ही.(T.V.) रिमोट ने ऑपरेट करता येतो आपली गाडी १००/२०० मीटर वरून अनलॉक होऊ शकते आपल्या देशातील बँकांची खाती हजारो किलोमीटर दुरून हॅक करून पैसे लुटला जातो पेगॅसिस सॉफ्टवेअर चा वापर रोज वेगवेगळ्या नवीन सायबर क्राईम च्या घटना घडत आहेत बी.ई.एल.(B.E.L.) कंपनीत मध्ये भा.ज.पा.ची लोक तर मग ई.व्ही.एम.(E.V.M.) मध्ये छेडछाड शक्य नाही हे पटण्यासारखे तर नाहीच पण हास्यास्पद देखील आहे स्वतः उभे राहिलेल्या उमेदवाराला देखील शून्य मते पडल्याचे बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आले आहे हे कसे शक्य आहे चोरी पकडली जाऊ नये प्रत्येक वेळी विरोधकांचा पराभव होऊ नये यासाठी सर्व ई.व्ही.एम.(E.V.M.) मशिन्स फाॅल्टी.(Faulty) न बनवता
१० टक्के % ते ३० % टक्के( E.V.M.) जाणून बुजून Faulty(खराब) बनवली असण्याची शक्यता आहे कारण ई.व्ही.एम.(E.V.M.) चा सोर्स कोड केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारी बी.ई.एल.(B.E.L.) हीच कंपनी ठरवते कोणते मशीन कोणत्या ठिकाणी पाठवायचे ते त्यामुळे कोणत्या राज्यात कोणता पक्ष विजयी करायचे हे ई.व्ही.एम.(E.V.M.) च ठरवणार आणि त्यामुळेच विरोधी पक्षांना प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागत नाही ई.व्ही.एम.(E.V.M.) च्या सुरक्षेबाबत कसा विश्वास ठेवायचा याआधी भा.ज.पा. नेत्याच्या गाडीत ई.व्ही.एम.(E.V.M.) मशीन सापडले? शिवाय काही दिवसापूर्वी पुण्यातून ई.व्ही.एम.(E.V.M.)च्या चोरीची घटना देखील घडली आहे.
याचा अर्थ ई.व्ही.एम.(E.V.M.) च्या अंतर्गत तांत्रिक प्रणाली ची / सोर्स कोड ची माहिती लीक झाली असू शकते त्यामुळे या चोरी नंतर सर्व २० लाख ई.व्ही.एम.(E.V.M.) मशिन्स का बदलली गेली नाहीत मतदान झाल्यावर ई.व्ही.एम.(E.V.M.) ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात ती ठिकाणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत न येता केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतात हे योग्य आहे का मतमोजणीसाठी एक दिवस जास्त लागला तरी चालेल पण लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरच हवे ई.व्ही.एम.(E.V.M.) येण्याच्या अगोदर उमेदवाराने अर्ज मागे घेतल्या नंतरच बॅलेट पेपर / मतपत्रिकांची छपाई पुढील ८ दिवसात होत होती मग आता काय अडचण आहे प्रगत देशांना देखील ई.व्ही.एम.(E.V.M.) चे दुष्परिणाम समजले आहेत पारदर्शकतेच्या अभावामुळे प्रगत देश (अमेरिका, UK, कॅनडा, जर्मनी, जपान, UAE) बॅलेट पेपरच निवडणुका घेत आहेत बांगलादेश नॉर्वे पाकिस्तान मलेशिया यांसारखे देशही बॅलेट पेपरच निवडणुका घेत आहेत मग जगातील मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात ई.व्ही.एम.(E.V.M.) हटवून बॅलेट पेपर वरच निवडणुका का घेतल्या जात नाहीत इतके सर्व पक्ष उमेदवार जनता ई.व्ही.एम(E.V.M.) च्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेत असतील तर ई.व्ही.एम.(E.V.M.) मधील मतदान आणि व्ही.व्ही.पी.ए.टी (V.V.P.A.T.) मधील १०० % टक्के चिठ्यांची मोजदात करून टॅली(Tally) करायला निवडणूक आयोगाला काय अडचण आहे निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का? न्यायपालिका सुद्धा न्याय देत नाही जनतेच्या समर्थनात न्याय का मिळत नाही आता जनता आंदोलन करून षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यात जे असतील त्यांच्या तोंडाला काळे फासणार का? एवढ्या लोकतंत्र देशात अंदा धुंदी कुठे पाहिली नाही गुजरातचे लोक महाराष्ट्रात का निवडणुकीसाठी आले आणि ईव्हीएम मशीन सुद्धा गुजरातहून का आल्या जर महाराष्ट्राविषयी प्रेम राहिलेले नाही सगळे उद्योग गुजरातला पळवतात तर गुजरातच्या लोकांनी महाराष्ट्रात पाय ठेवू नये आणि ठेवताना जरा डोक्याचा वापर करावा आपल्या मनाला प्रश्न विचारा महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे गुजरातचा नाही आणि महाराष्ट्राचा गुजरात होऊ शकत नाही तोंडाने वाफा घालवू नका महाराष्ट्रीयन मराठी माणसं आता हुशार झालेली आहेत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button