ताज्या बातम्या

EVM मशीन मध्ये छेडछाड करून महाराष्ट्रातील सरकार सत्तेवर आले त्याचा भांडाफोड करण्यासाठी कोणतीही संघटना असो आवाज उठवला पाहिजे सत्य जनतेच्या समोर आणले पाहिजे असे महान व धाडसी कार्याची सुरुवात Dismees पोलीस ऑफिसर रंजीत कासले यांनी पत्रकार परिषद घेऊन EVM मशीन हॅक होते मतदान क्षमते पेक्षा जास्त कसे झाले? त्यामुळे भाजपा व त्यांचे मित्र पक्ष महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले ही पुनरावृत्ती सत्य माहिती सांगितली त्याबद्दल रंजीत कासले यांचे सैनिक समाज पार्टी तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे


सविस्तर वृत्त असे की Dismiss police officer रणजित कासले यांनी शेवटी सत्य बाहेर आणले 2014 पासून बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब संपूर्ण भारतात ईव्हीएम मशीनच्या विरोधात रथयात्रा काढली होती आणि मे; सुप्रीम कोर्टात षडयंत्रकारी मशीनच्या विरोधात दावे दाखल केले त्यानंतर माननीय रंजीत कासले यांनी सुद्धा आता षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनचा भांडाफोड केला आहे भारतातील स्वातंत्र्याचे दोन युद्ध भारतात कोणाविरुद्ध होते या पुस्तकाचा अभ्यास करून त्यांना खरी स्वातंत्र्याची लढाई समजली छत्रपती शिव शाहू फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याविषयी त्यांनी संपूर्ण माहिती गोळा केली बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिव शाहू फुले डॉक्टर आंबेडकर यांनी काय केले आणि भारतातील स्वातंत्र्याची दोन युद्धे ही पुस्तके वाचली त्यांना समजलं म्हणून त्यांनी षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनचा भांडाफोड केला सैनिक समाज पार्टी तर्फे छेडलेल्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची ठिणगी पाडणारे Dismissed police officer रणजित कासले हे आजच्या काळात पहिले स्वातंत्र्य सेनानी ठरले आहेत त्यांनी सत्य बाहेर आणलं EVM मशिन मध्ये छेडछाड करून हे सरकार सत्तेवर आले आहे? असा त्यांचा आरोप आहे EVM मशीनचा भांडाफोड करण्याच्या महान आणि धाडसी कार्याची सुरवात रणजित कासले यांनी केल्यामुळे सैनिक समाज पार्टी तर्फे रणजित कासले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तुकाराम डफळ यांनी शिरूर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचे मतदान घेऊन सैनिक समाज पार्टीच्या ध्येय आणि धोरणाचा परिचय जनतेला करून देण्यात यशस्वी झालो आहे अशाच प्रकारे सैनिक समाज पार्टी तर्फे बारा उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आले होते सर्वच उमेदवारांना आम समाजातील मतदारांनी भरघोस मतदान केले आहे पण EVM मशिन ने धोका दिला आहे मी स्वतः अहिल्यानगर शहरातील विधानसभेच्या निवडणुकीत सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखविली आहे! ज्या उमेदवाराला साधारण नागरीक पसंत करतच नाही अशा उमेदवारांना लाखांच्या पुढे मतदान होऊच शकत नाही भाजपाला मागच्या वेळी फक्त १०५ आमदारांना निवडून आणता आले होते आता त्यांना १३४ काय आमदार कसे काय निवडून आणता आले आहेत एकनाथ शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला पांच टक्के मतदान होणार असल्याचे पत्रकारांनी जाहीर केले होते? तरी त्यांच्या उमेदवारांना लाखांच्या पुढे मतदान कसे काय झाले
समाजाला आणि सैनिक समाज पार्टीला पडलेल्या या प्रश्नाच्या उत्तराला रणजित कासले यांने वाचा फोडली आहे म्हणुन सैनिक समाज पार्टी तर्फे रणजित कासले यांना
धन्यवाद
संपर्क कर्नल (रि) श्री बलबीर सिंह परमार सर राष्ट्रीय अध्यक्ष
सैनिक समाज पार्टी
8077854969
ऑ कॅप्टन (नि) अरूण कदम
प्रदेशाध्यक्ष
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
8446599267
जनसेवक तुकाराम डफळ
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
7709442252
सुनिल अंधारे
वडगाव शेरी उमेदवार
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
+91 98225 50337
श्री राजेन्द्र खंडारे
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
8412889154
देवीदास माने
बुलढाणा जिल्हा प्रमुख
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
+91 99221 26816
श्री प्रविण ठोके रजपूत
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
8754243708
हनुमंत गायकवाड
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
+91 99230 45271
आबा गरूड
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
+91 70303 71573
चक्रधर मेश्राम
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
+91 96234 596328077854969
विशाल गायकवाड पुणे
सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र
9049511919
Ex JWO Ashok Bhor sir
Sainik Samaj Party Maharashtra
9975563139
Last person Adv Shivaji Damale
Ex Sgt of Indian Air force
Sainik Samaj Party Maharashtra
9850290237


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button