ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यातील तुरुंगगृहात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्रकार परिषदेत आरोप चौकशीची मागणी


महाराष्ट्र राज्यात तुरुंगगृहत 500 कोटी रुपयांचा घोटाळा समोर येत आहे राज्यातील कारागृहातील एका वर्षात रेशन उपहारगृहात आणि विद्युत उपकरणाच्या खरेदीच्या व्यवहारात 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आरोप केलेला आहे सध्याचे पोलीस महासंचालक कारागृह अमिताभ गुप्ता आणि पोलीस सहनिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी राज्य सरकार राज्यातील कारागृहात कैद्यांच्या पालन पोषणासाठी खर्च करत असते रेशन आणि उपहारगृहातील कैद्यांसाठी गहू तांदूळ साखर डाळी फळे दूध भाजीपाला अंडे व इतर खरेदी केले जातात त्या खरेदीची रक्कम वाढवून त्यामध्ये घोटाळा करण्यात आला असा सवालही त्यांनी केला अन्नपदार्थांचे बाजारातील दर आणि खरेदी केलेला दर यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने यात मोठ्या प्रमाणात कारागृह आणि जास्त भाव लावण्याचे कारण काय याचा अहवाल कारागृह आणि सादर करावा याप्रसंगी ऍडव्होकेट योगेश पांडे आणि बापू करंडे उपस्थित होते केंद्रीय पद्धतीने खरेदी करताना होलसेल मध्ये बाजारभावापेक्षा कमी रेटने कोणतीही वस्तू मिळते व खरेदी केले जाते परंतु तसे न होता जास्त रेट खरेदी चे दिसून आले आहे कारागृहात येणारे साहित्य आणि कारागृहात खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात मोठी तफावत असल्याने अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आलेला आहे या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button