मराठा बांधवांच आंदोलन हे कोपऱ्यातलं नाही सत्ता धाऱ्यांचा सुपडा साफ करणार मराठा बांधव आले एकत्र कितीही भेटी घ्या कितीही विजयी गर्जना करा काही उपयोग होणार नाही मा; जरांगे पाटील
एक मराठा लाख मराठा बांधवांना डॉ; बाबासाहेबांनी सरळ सरळएक मराठा लाख मराठा बांधवांना डॉ; बाबासाहेबांनी सरळ सरळ संविधानाच्या 340 कलम मधून आरक्षण दिलं आहे ते काही कोणाच्या बापाच नाही ते आमच्या बापाने दिल आहे मराठा आंदोलनाचे मुख्य आंदोलन मा; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा मराठा आरक्षण 340 कलम मधून द्यायला काय हरकत आहे उगीचच त्रास देतात आणि राजकारण करत बसतात आणि स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतात मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारने ते कोर्टामध्ये फक्त इशू करायच होतं तेवढं काम सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही म्हणजेच पाच वर्षापर्यंत फक्त आश्वासन देत गेले निवडणुका लागल्या तरी अजून मराठा बांधवांना आरक्षण न मिळणे खेदाची बाब आहे काय तर म्हणे मराठ्यांना कोपऱ्यात बोलवून त्यांचे सात्वन करीत आहे आता ही कोपऱ्यातला आंदोलन राहिलेलं नाही माननीय जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलेल आहे आता मराठा बांधव यांच ऐकतील का? मग ई डब्ल्यू एस आरक्षण पाच दिवसात कस काय मंजूर झालं सत्ताधाऱ्यांनी आणि केंद्रातला सरकारने मराठा बांधवांना न्याय दिला नाही घोर अन्याय केला त्यामुळे प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री यांच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभेना मराठा बांधवांनी पाठ फिरवली तर सत्ताधारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असो किंवा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस असो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभा सुद्धा फ्लॉप झाल्या आणि तरीही ते आणि त्यांचे प्रतिनिधी निवडून आले तर षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन ची कमाल😱 महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळेल ते सगळ्याच ठिकाणी तसं षडयंत्र करत नाही कारण तसं झालं तर संपूर्ण जनतेच्या लक्षात येईल भक्त हे कायम सांगत असतात मग इकडे का घोटाळा झाला नाही तिकडे का घोटाळा झाला नाही अरे बाबांनो मशीन वर का म्हणून भरोसा ठेवायचा? काही ठिकाणी तर क्षमतेपेक्षा जास्त मतदान षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन ने दाखवले त्यामुळे अतिशय चाणाक्ष बुद्धीने षडयंत्र जनतेसोबत होत आहे बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा; वामन जी मेश्राम साहेब यांनी तर षडयंत्रकारी ईव्हीएम चा पडदाफाश संपूर्ण भारतात भाषणाद्वारे करून दाखवला षडयंत्रकारी ईव्हीएम च्या विरोधात संपूर्ण भारतात रथयात्रा काढली आणि मे; सुप्रीम कोर्टात षडयंत्रकारी ईव्हीएम च्या विरोधात अनेक केसेस केल्या आणि अनेक पक्षाच्या केसेस मे; सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे भारतातील अनेक वकील यांनी सुद्धा षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन केले त्याचा निकाल अजून पर्यंत देत नाही लोकशाहीत— कमीत कमी 50 टक्के जनतेच्या लक्षात षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनचा गेम लक्षात आलेला आहे मशीनवर का म्हणून भरोसा ठेवायचा भक्तांच्या कधी येणार– संविधानाच्या 340 कलम मधून आरक्षण दिलं आहे ते काही कोणाच्या बापाच नाही ते आमच्या बापाने दिल आहे मराठा आंदोलनाचे मुख्य आंदोलक मा; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा मराठा आरक्षण 340 कलम मधून द्यायला काय हरकत आहे उगीचच त्रास देतात आणि राजकारण करत बसतात आणि स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतात मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारने ते कोर्टामध्ये फक्त इशू करायच होतं तेवढं काम सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही म्हणजेच पाच वर्षापर्यंत फक्त आश्वासन देत गेले निवडणुका लागल्या तरी अजून मराठा बांधवांना आरक्षण न मिळणे खेदाची बाब आहे काय तर म्हणे मराठ्यांना कोपऱ्यात बोलवून त्यांचे सात्वन करीत आहे आता मराठा आंदोलन हे कोपऱ्यातल आंदोलन राहिलेलं नाही मा जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलेल आहे आता मराठा बांधव यांच ऐकतील का? मग ई डब्ल्यू एस आरक्षण पाच दिवसात कस काय मंजूर झालं सत्ताधाऱ्यांनी आणि केंद्रातील सरकारने मराठा बांधवांना न्याय दिला नाही तर घोर अन्याय केला त्यामुळे प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच्या सभेना मराठा बांधवांनी पाठ फिरवली तर सत्ताधारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असो किंवा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस असो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभा सुद्धा फ्लॉप झाल्या आणि तरीही ते आणि त्यांचे प्रतिनिधी निवडून आले तर षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन ची कमाल😱 महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळेल ते सगळ्याच ठिकाणी तसं षडयंत्र करत नाही कारण तसं झालं तर संपूर्ण जनतेच्या लक्षात येईल भक्त हे कायम सांगत असतात मग इकडे ईव्हीएम मशीनचा का घोटाळा झाला नाही तिकडे का घोटाळा झाला नाही अरे बाबांनो मशीन वर का म्हणून भरोसा ठेवायचा? काही ठिकाणी तर क्षमतेपेक्षा जास्त मतदान झालं उदाहरणासहित झालेल आहे षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन चा वापर काही ठिकाणी अतिशय चाणाक्ष बुद्धीने षडयंत्र पद्धतीने जनतेसोबत होत आहे त्यामुळेच बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा; वामन जी मेश्राम साहेब यांनी तर षडयंत्रकारी ईव्हीएम चा पडदाफाश संपूर्ण भारतात आंदोलन व भाषणाद्वारे करून दाखवला षडयंत्रकारी ईव्हीएम च्या विरोधात संपूर्ण भारतात रथयात्रा काढली आणि मे; सुप्रीम कोर्टात षडयंत्रकारी ईव्हीएम च्या विरोधात अनेक केसेस केल्या आणि अनेक पक्षाच्या केसेस मे; सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे भारतातील अनेक वकील यांनी सुद्धा षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन केले आणि केसेस लढवल्या त्याचा निकाल अजून पर्यंत नाही लोकशाहीत— कमीत कमी 50 टक्के जनतेच्या लक्षात षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनचा गेम लक्षात आलेला आहे मशीनवर का म्हणून भरोसा ठेवायचा भक्तांच्या कधी लक्षात येणार–


