महाराष्ट्र राज्यात आरटीओ परिवहन विभागालां लाच- खोरीचे ग्रहण तो उच्च पदस्त अधिकारी कोण? फक्त जनतेची लूट एचएसआरपी नंबर प्लेटसाठी आरटीओ कार्यालयाची बळजबरी का? आमच्याकडेच करा नंबर प्लेट शेवटचा तारखेला लावली नाही तर 10 हजाराचा दंड जनतेला लुटण्याची नवीन पद्धत परत आणखी एक विषय नवीन शिक्षण निर्धारित नीती NEP जिल्हा परिषद शाळेवर टांगती तलवार सरकारी शाळेवर धोक्याची घंटी वाजणार दहा हजार करोड सरकारने दिले तरी तामिळनाडू सरकार NEP लागू करणार नाही तामिळनाडू मुख्यमंत्री स्टालीन

राज्यात आरटीओ परिवहन विभागाला लाच खोरीचे ग्रहण एकाच दिवशी तीन ठिकाणी एसीबीची कार्यवाही परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे सातत्याने आम्ही न्यूज सिटी 85 आमच्या न्यूजला प्रकाशित करीत आहोत लासलुचपत अधिकारी छापा बरोबर मारतात परंतु काटा करणारे पाप करतात का? काय आता तर शंका यायला लागली कारण अधिकारी सस्पेंड होत नाही यामुळे जनतेतील तीव्र संताप जनतेला रोज कोणत्यातरी कारणामुळे महागाईलां सामोरे जावे लागत आहे कोणामुळे तर भ्रष्टाचार इतका होत आहे की भ्रष्टाचाराचा अंत कधी होणार हा प्रश्न जनतेला पडला आहे आमदार खासदार मंत्री यांना निवडून जनतेने दिले आहे परंतु देशामधील साधन संपत्ती ही देशाची असते ही कोणाच्या बापाची नसते हे कधी त्यांच्या लक्षात येईल का? परभणी त्यापाठोपाठ नगर बीड येथे पासिंग झाल्यानंतरही फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी आरटीओ च्या नावाने एजंट ने घेतले 8000 हजार लाच घेतल्याचे निदर्शनात आले ऑटो पासिंग करण्यासाठी परभणी येथील आरटीओ अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे निदर्शनात आले अधिकाऱ्याने पैशाची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने एसीबीच्या अन्य युनिटमध्ये तक्रार नोंदवली होती असे अनेक प्रकार आरटीओ विभागामध्ये होत आहे त्यानंतर तिसरी घटना चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागीय सहाय्यक मोटर निरीक्षक व एक खाजगी कर्मचाऱ्यांलां पाचशे रुपये लाज घेताना रंगेहात पकडले संपूर्ण परिवहन भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले असून पुढील कार्यवाही का होत नाही? काल परवाच दिल्लीचे मुख्यमंत्री निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी 50 लाखाची गाडी घेता कोणाच्या जीवावर जनतेला एवढ्या महागाईच्या तडाक्यामध्ये लोटण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे त्याचा तीव्र शब्दात निषेध बेरोजगार भारत देश आता तर शाळेत कॉलेजमध्ये एनईपी लागू करण्यात येत आहे शिक्षणासाठी परत वीस वर्षे मागे जायचे का सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? एनईपी कशासाठी लागू करतात जनतेला समजत नाही का? एनईपी लागू झाल्यास परत वीस वर्षे विद्यार्थ्यांनी मागे जायचे का विज्ञान युगात एनईपी कायदा शाळेवरच का? आणतात शाळेवर नियंत्रण ठेवायचे का कशासाठी याची अक्कल सरकारला आहे का? विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवून विज्ञान युगात शास्त्रज्ञ इंजिनिअर डॉक्टर वकील अर्थतज्ञ बनवा देशाचा विकास होण्यासाठी शेती आधारित मोठे उद्योगधंदे सरकार का करत नाही मोठे हॉस्पिटल तर– मोठ मोठे कॉलेजेस जागतिक विद्यापीठ देश स्वतंत्र होऊन 75 वर्षात झाले नाही अतिशय लाजिरवाणा प्रकार देशात सुरू आहे त्याला जबाबदार काँग्रेस आणि भाजपा दोन्ही आहेत वीस वर्षे अभ्यासक्रम मागचा कशासाठी? याचा गंभीर परिणाम होणार असून अनेक राज्य सरकार याचा विरोध करीत आहे त्याचप्रमाणे शिक्षक वर्गांनी जागृत होऊन एनईपी चा विरोध करावा आंदोलन करावेच लागेल त्याशिवाय पर्याय नाही सरकारला वटणीवर आणण्यासाठी सगळ्या शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांनी विरोध केलाच पाहिजे शाळेचे खाजगीकरण कशासाठी?? 💔 EDAK -EVM 💔




