-
ताज्या बातम्या
लोकशाहीत अजून किती वर्ष अन्याय सहन करायचा अन्याय कशासाठी सहन करत आहे प्रत्येक वेळेस घटना झाली त्या घटनेपुरता मर्यादित नंतर परत तेच परत तेच नंदुरबार जिल्ह्यात चांदसौली 35 नागरिकांची अवैध वाहतूक करताना झालेल्या अपघातात 8 निरपराध व्यक्ती मृत्युमुखी पडले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली नंदुरबार जिल्ह्या तील परिवहन अधिकारी उत्तम जाधव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सेवेतून बंडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबत सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे यांचे निवेदन
नंदुरबार जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक चांदसौली घाटात वाहन क्रमांक MH 39AD 2802 मालवाहू वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर नंदुरबार जिल्ह्याचे…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BIG BREAKING जि; जळगाव ता; पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा त्यापाठोपाठ अनेक घोटाळे लोकशाही प्रशासनावर व जनतेच्या विश्वासावर परिणाम पाचोरा येथील तहसीलदार विजय बनसोडे व नायब तहसीलदार विनोद कुमावत यांच्याविरुद्ध तत्काळ निलंबन विभागीय आयुक्त चौधरी सेवाभंगा संबंधी कठोर कार्यवाही साठी नोटीस मा; विभागीय आयुक्त सो विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक नाशिक रोड पंकज राजेंद्र पाटील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता या पत्राद्वारे निदर्शनास आले आणत आहे की तहसील कार्यालय पाचोरा जिल्हा जळगाव यांनी खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे आणि शासनाचे घोर उल्लंघन केले आहे त्यामुळे जनतेच्या विश्वासावर गंभीर परिणाम झाला आहे
जि: जळगाव पाचोरा तहसील कार्यालय पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे व नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी केलेले शासकीय सेवक व आचारसंहिता…
Read More » -
ताज्या बातम्या
नागपूर ग्रामीण RTO च्या कार्यालयात लाच_ खोरी वाढल्याने एसीबी कडून पाच महिन्यात चार वेळेस कार्यवाही बाकी टेबला खालून असे 90% पैसे देणारे आपले काम करून निघून जातात त्यांना वेळ नसतो अधिकाऱ्यांना इतका मोठा पगार असून लाच स्वीकारतात प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण नागपूर काय म्हणाले विशेष पथकाने केलेल्या चौकशीत मला बाजू मांडण्याची संधी दिली नाही कुत्र्यापेक्षा यांची जिंदगी खराब झालेली आहे देश आपला आहे ही जाणीव राहिली नाही सगळ्याच ठिकाणी असे प्रकार सुरू आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही शेतकरी रोज आत्महत्या करत आहे या भ्रष्टाचारामुळेच
नागपूर जिल्ह्यातील आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ग्रामीण असो किंवा शहरी असो आरटीओ कार्यालयात सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचार ओपन…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BREAKING-NEWS दिनांक १७ ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री सौ सुचिता ताई दिलीप भाऊ वाघ यांचे दिवाळीनिमित्त शुभेच्छांचे….आशीर्वाद ड्रीम सिटी येथील बॅनर फाडण्यात आले माझे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो ह्या निवडणुका पूर्ण पणे व्यवस्थित पार पाडणे ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तशीच आपली सुद्धा आहे बॅनर फाडून कुणी निवडून येत नसतं किंवा पडतही नसतं. अश्या प्रकारामुळे शहरातील प्रभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच माझी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की असले प्रकार होऊ नयेत व होऊ देऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आपलाच सनी दिलीपभाऊ वाघ
Read More » -
ताज्या बातम्या
कोणी कोणत्याही पक्षात असू द्या जनतेचे कार्य व्यवस्थित करा पत्रकारांचे कार्य सत्य आणि स्पष्ट असते पत्रकारांना पक्ष नसतो ज्यांनी चांगले काम केले त्यांच्याविषयी पत्रकार नेहमी तत्पर असतात शेवटी जनता जनार्दन यांच्याच बाजूने सगळ्यांना न्याय द्यावा लागतो जिल्हा जळगाव ता; पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन आगामी पंचायत समिती जिल्हा _परिषद नगर_ पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत
पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BIG BREAKING 💔जागतिक अन्न दिवस आपण साजरा करतो गुजरात मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मावा येत असून अजून पर्यंत चौकशी नाही कामाख्या डेअरी मध्ये दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी 12 क्विंटल नकली पनीर अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त करून जेसीबीच्या साह्याने जमिनीत पुरले लॉर्ड पैसे असलेले कलाकार उद्योगपती अनेक जण आणि आताची घटना प्रिया मराठे नंतर पंकज धीर पैसा असूनही कॅन्सर मुळे मरण पावले कारण एकच कॅन्सर वर निदान होऊ शकत नाही कॅन्सर टाळण्यासाठी केमिकल नसलेले अन्नधान्य आणि आयुर्वेद आपण पुन्हा नैसर्गिक शेतीकडे आपल्या पूर्वजांनी जीवनात शरीराची निगा ठेवली म्हणून 130 वर्षाच्या पुढे स्वच्छ जीवन जगत होते आता फक्त वसुली आणि कमिशन घेऊन यांना सोडून देत आहे जनतेने दुग्ध युक्त पदार्थ टेस्ट झाल्याशिवाय खाऊ नये नाहीतर गंभीर कॅन्सरच्या आजाराला सामोरे जावे लागणार
आता आपली सकाळपासून खाण्याची सुरुवात केमिकल युक्त दुग्ध पदार्थापासून सुरू होते म्हणून दूध विकणारा शेतकरी आजपर्यंत श्रीमंत झाला नाही पण…
Read More » -
ताज्या बातम्या
सुविधांनामुळे 85 कोटी बहुजनांचे मुले शाळा शिकून स्वतःचे भविष्य निर्माण करू शकतात त्याच संविधाना विरोधात उच्चवर्णीय रस्त्यावर उतरून संविधानाचा विरोध करत आहे कारण संविधानात सगळ्या जातींचा व समाजाचा विकास केला जातो तर संपूर्ण जगाला संविधान मान्य आहे पण भारतात संविधान विरोधी कार्यक्रम राबवतात मुख्य मुद्दा षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन आहे ईव्हीएम मशीनला बंद करण्यासाठी मोठ्या लोक संख्येने समर्थन करावे कारण ईव्हीएम मशीन खोटे व चुकीचे आकडे देत आहे कारण त्यात सॉफ्टवेअर सरकारच्या सुविधा प्रमाणे बसवलेले असते त्याप्रमाणे ईव्हीएम मशीन खोटे व चुकीचे मतदानाचे आकडे देत असल्यामुळे भारतातील जनतेचा बहुमूल्य मतदानाचा अधिकार षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन मुळे धोक्यात आला यामुळेच सवैधानिक पद्धतीने म्हणजेच बॅलेट पेपरवर मतदान घेऊन संपूर्ण देशाचा विकास होईल
सुविधांनामुळे 85 कोटी बहुजनांचे मुले शाळा शिकून स्वतःचे भविष्य निर्माण करू शकतात त्याच संविधाना विरोधात उच्चवर्णीय रस्त्यावर उतरून संविधानाचा विरोध…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव हा राष्ट्रीय लढा आहे संपूर्ण भारतात एकाच दिवशी एकाच वेळी विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे १५ रोजी आयोजन आज संपूर्ण देशात शेतकरी कष्टकरी रात्रंदिवस मेहनत करून त्याला मिळते काय? आज साखर 45 रुपये किलो उसाचा भाव 2 रुपये 80 पैसे शेतकऱ्यांना बियाणे मटरेल औषधी याच्यावर अजून जीएसटी कृषी प्रधान देशात इतके नालायक सरकार काँग्रेस आणि बीजेपी सरकार शेतकरी कष्टकरी यांचा विचार कधीच करणार नाही आमदार खासदार मंत्री स्वतः करोडपती होतात त्यासाठी शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हे दोन्ही सरकार स्वतंत्र भारतात आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या छत्रपती राजे यांच्या शिवशाहीच्या काळात का होत नव्हत्या? एक शेतकरी आत्महत्या करतो पण लाखो शेतकरी आत्महत्या करतात त्याला कारण काय विचार केला कधी?
जळगाव (वा.) शेतकरी शेतमजुर कर्मचारी कष्टकरी विद्यार्थी युवा बेरोजगार व बहुजन समाजाला येऊ घातलेल्या गुलामीतुन मुक्त करण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 Breaking News 💔जिल्हा जळगाव येथे अजिंठा चौफुलीवर ओव्हरलोड सुसाट डम्परांचा आतंक अजिंठा चौफुलीवर पाच वाहनांचा धडक देऊन वाहनांचा चुराडा करून एक गंभीर ओव्हरलोड ठेकेदारांचा आरटीओ व पोलिसांशी मिली भगत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
11 नोव्हेंबर शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जळगाव येथील अजिंठा चौफुलीवर ओव्हरलोड सुसाट डम्परांचा आतंक ठेकेदार रसुखदार याच्या दबावामुळे पोलीस…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव तालुक्यां मध्ये सप्टेंबर 2025 यामहिन्यामध्ये मोठ्या प्रमांणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे खरीप हंगाम पुर्णत: वाया गेला याबाबत पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यातील शेतकर्याना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली अखेर त्या मागणीला यश आले
महाराष्ट्र राज्यातील 247 सरसकट मदतीच्या यादित भडगाव पाचोरा दोन्ही तालुक्याचा समावेश असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले गेल्या महीन्यात पाचोरा…
Read More »