ताज्या बातम्या

परभणी येथील शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना बामसेफ तर्फे १ लक्ष रुपये व ILPA च्या विधितज्ञांची फळी उभारुन केली मदत बरेच लोक म्हणतात बामसेफ संघटना काय करते उघडा डोळे पहा नीट


परभणी येथील शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना बामसेफ तर्फे १ लक्ष रुपये व ILPA च्या विधितज्ञांची फळी उभारुन केली मदत महत्वपूर्ण विषय भारतात असा आहे की षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन बंद होणार नाही तोपर्यंत काँग्रेस आणि भाजपा पक्ष बदलून परत परत तेच निवडून येणार म्हणजेच घराणेशाही पद्धत बरेच लोकांना अजून माहिती नाही काँग्रेस भाजपा एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे बामसेफन सिद्ध करून दाखवलं काँग्रेस पासूनच भाजपा तयार झाली आणि 85 कोटी मूळ भारतीयांचे षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनच्या माध्यमाने गुलाम बनवण्याची योजना षडयंत्र करत आहे आमचे बहुजन लोकप्रतिनिधी निवडून येतात पण काँग्रेस आणि भाजपाचे पक्षाचे अध्यक्ष उच्चवर्णीय असल्यामुळे पावर वापरून आमच्या प्रतिनिधींना फक्त पोझिशन देतात आणि 85 कोटी बहुजनांवर अन्याय करतात आज आयएस आयपीएस जज सचिव सगळ्या मोठ्या उच्च पदांवर उच्चवर्णी 1947 पासून बसले त्यांची संख्या 79. 5 आहे माहिती अधिकारामध्ये कोणीही प्राप्त करू शकतो तेही बिगर परीक्षेचे खोटे सर्टिफिकेट जोडून आपली जागा सोडत नाही त्यामुळे 85 कोटी बहुजनांचे शोषण करून त्यांनी भारतात मानसिक गुलामी सुरू केली कधी देवाची भीती तर कधी भुताची भीती दाखवून भेदाभेद उच्च नीच ही भावना रुजवली हा सत्य इतिहास फक्त बामसेफ भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा प्रत्येक अधिवेशनात मोर्चा मध्ये भाषणांमध्ये सांगत असतात भारतात शिवशाही होती शिवशाही कोणी संपवली? ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या शेवटचा पुत्र बृहद्ररथा ची हत्या उच्चवर्णीय पुष्पमित शृंग सेनापती याने केल्यानंतर पुष्पमित्र शृंग याने 85 कोटी बहुजनांना जातीमध्ये विभागून जातीजातीमध्ये वाद लावून सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आजही ते सुरू आहे वैदिक × अवैदिक आर्य× अनार्य ब्राम्हण×शुद्रादिशद्र मनुवादी×आंबेडकरवाद विदेशी×मुलनिवासी असा हा सांस्कृतिक संघर्ष हजारो वर्षापासुन सुरु आहे तथागत ओबीसी पुत्र भगवान गौतम बुध्द कबीर शिव-फुले-शाहु- आंबेडकर -आण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी अविरत संघर्ष केला वैदिक/ब्राम्हणी संस्कृतीला त्यांच्या काळात आव्हान दिले ब्राम्हणी व्यवस्थेला सुरुंग लावताना अनेकांना बलिदान सुध्दा करावे लागले आंबेडकरवादाने ब्राम्हणवादापुढे सध्या आवाहन उभे केले याचे नेतृत्व मां कांशीराम साहेब यांनी केले व आता मां वामन मेश्राम नेतृत्व करीत आहेत नुकताच परभणीत जो संघर्ष झाला त्यात आंबेडकरवादी सोमनाथ सुर्यवंशी यांची आहुती पडली व एक तरणाबांड उच्चशिक्षित तरुण शहीद झाला बामसेफ-एक सामाजिक आंदोलन–संघर्षाची कार्यशाळा बामसेफने स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली आहे डॉ.बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळुन संघर्षाची सुरुवात केली आधुनिक मनुस्मृती म्हणुन ज्याचा उल्लेख करण्यात येतो ती ईव्हीएम मशीन चा विरोध वामन मेश्राम साहेब करीत आहेत परभणी येथील आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता शहीद संतोष सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मा.वामन मेश्राम साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चा) यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणुन मा.डॉ.अनिलकुमार माने(वरिष्ठ पुर्णकालीन प्रचारक तथा राष्ट्रीय प्रभारी, राष्ट्रीय घुमंतु जनजाती मोर्चा) यांना पाठविले होते मा.डॉ.अनिलकुमार माने यांनी परभणी येथील बामसेफ व सहयोगी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परभणी येथील राहत्या घरी त्यांची आई व भावाची भेट घेतली बामसेफने १ लक्ष रुपयांची मदत व वकिलांची फौज उभी करुन फेडले सामाजिक ऋण मा.वामन मेश्राम साहेब यांच्या सुचनेनुसार मा.डॉ.अनिलकुमार माने यांनी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचे भाऊ मा.अविनाश सुर्यवंशी यांच्याकडे रु.१ लक्ष-(१,००,००० रु.) मदतीचा निधी सुपुर्द केला याशिवाय बामसेफची वकिलांची सहयोगी संघटना इंडियन लिगल प्रोफेशनल असोशिएशन(ILPA) मार्फत विनामुल्य कायदेशीर मदत केली जाणार आहे vote hamara Raj tumhara nahin chalega nahin chalega


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button