अवैध मोटरसायकल ची विक्री आणि अवैध शोरूम आर्थिक शोषण जळगाव जिल्ह्यातील आरटीओ पुन्हा रडारवर

जळगाव जिल्ह्यात परिवहन विभाग उप परिवहन विभाग यांच्या आशीर्वादाने मोटरसायकलची विक्री अवैध शोरूम परवानगी नसलेले शोरूम किती? त्यामुळे अवैध शोरूम यांची संख्येमध्ये वाढ ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्रत्येक घरामध्ये दोन मोटरसायकली किंवा तीन सुद्धा असतात त्यामुळे अवैध विक्री सध्या जोरावर असून जनतेमध्ये तीव्र नाराजी जळगाव जिल्ह्यात आरटीओचे फ्रॉड कमी होत नाही रोज कुठे ना कुठे फ्रॉड सुरूच आहे मागील महिन्यात मी एक न्यूज टाकली होती जळगावच्या आरटीओ आणि त्यांचा पंटर रंगेहात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडून एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हे दाखल झाले आरटीओ ची अचानक तब्येत बिघडणे अनेक कारणे पुढे आली अजूनही जळगाव आरटीओ भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर निघत नाही रोज काही ना काही चालू असते अवैध शोरूम मध्ये कर्ज सुविधा मंजूर करून देतो मंजूर करण्याचे पैसे सुद्धा घेतले जात आहे जळगाव जिल्ह्यात 110 ते 115 वाहन विक्री धारक यांचे परवाने आहे बाकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याच 110 परवाना पैकी काही परवानाधारकांनी पंधरा ते वीस ठिकाणी पत्ता बदलून रजिस्ट्रेशन केले आहे एकच परवानवर दोन ते तीन ठिकाणी शोरूम कसे सुरु? सगळे नियमांचे उल्लंघन करून सुरू केले त्याच्यामुळे ट्रेड रजिस्ट्रेशन ट्रेड सर्टिफिकेट यांचे पैसे परस्पर विल्हेवाट लावत आहे गव्हर्नमेंट चे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे फायनान्स कंपन्या मनमानी कारभार करून व्याजावर व्याज काढून ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहे अवैध विक्री आणि फायनान्स याच्या माध्यमातून आरटीओ अधिकारी यांची काळी कमाई यामुळे अवैध शोरूम अवैध वाहतूक यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते ज्यांच्याजवळ पैसे नाही आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते मोटरसायकल फायनान्स करतात डीलर आणि सब डीलर फायनान्स कंपनीकडून एग्रीमेंट चार्ज कमीत कमी 8 ते 10 टक्क्यापर्यंत घेतात चार्ज तर घेतात घेता त्याबरोबर हेल्मेट बळजबरी देऊन त्याचा चार्ज दुपट लावला जातो बळजबरी कशासाठी मुख्य बिलामध्ये 18% जीएसटी लावल्यानंतर एग्रीमेंट चार्ज का लावला जातो ही माहिती अनेक ग्राहकांना नव्हती पत्रकार हे जागृत असतात ते जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या जिव डोक्यात टाकून कसलाही विचार न करता न्यूज टाकत असतात पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असतो पत्रकारिता कशी करावी अजून बऱ्याच जणांना माहित नाही पत्रकार हा नेहमी निरंतर कार्य करणारा असावा संपूर्ण माहिती पत्रकारला असावी लिहिता वाचता आल्याशिवाय पत्रकारितेला महत्त्व प्राप्त होत नाही फक्त तोंडी बोलून उपयोग नसतो लिहिण्यातून कला दाखवावी लागते पत्रकारांचा वापर शासन कोणत्या पद्धतीने करत आहे याची खबरदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे केंद्र सरकार संविधान विरोधी कार्यक्रम करीत आहे जनतेला खरी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहे त्यामुळे पत्रकारांनी ंनी एकजूट करून आपली पत्रकारिता निर्भीडपणे करावी संविधानाच्या नियमाप्रमाणे




