निलेश पाटील
-
ताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्यातील तुरुंगगृहात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्रकार परिषदेत आरोप चौकशीची मागणी
महाराष्ट्र राज्यात तुरुंगगृहत 500 कोटी रुपयांचा घोटाळा समोर येत आहे राज्यातील कारागृहातील एका वर्षात रेशन उपहारगृहात आणि विद्युत उपकरणाच्या खरेदीच्या…
Read More » -
ताज्या बातम्या
ओबीसी पुत्र तथागत गौतम बुद्ध वेरूळ लेणी शिल्पगृह क्रमांक 10 आणि दरवर्षी 10 मार्च रोजी ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्याची किरणे पायांना नमन करून चेहऱ्यावर स्थिर होतात दरवर्षी 10 मार्च व 11 मार्च या रोजी किरणोत्सव गौतम बुद्धांच्या मूर्तीवर 4 वाजून 10 मिनिटांनी पडतात हजारो वर्षांपूर्वीच बांधकाम कशा प्रकारे अजब गजब केले आज पर्यंत कोणालाही ते जमले नाही आणि जमणार नाही असा योगायोग कुठेच पाहायला मिळणार नाही
संभाजीनगर (औरंगाबाद) वेरूळ लेणी शिल्पगृह क्रमांक 10 रोजी ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे दरवर्षी 10 मार्च व…
Read More » -
ताज्या बातम्या
गुर्जर सखीच्या आयोजनात जागतिक महिलादिन उत्साहात संपन्न : संघटन, सृजनशीलता आणि संस्कृतीचा मिलाफ
जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील गुर्जर सखी महिला संघटनेच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक व कलात्मक सोहळ्याचे…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिला कुटुंबाचा आधारस्तंभ सर्व कुटुंबांच्या आरोग्याबरोबर त्यांनी स्वतःचे आरोग्य सुद्धा सांभाळण्यावर प्राधान्य द्यावे मां; वैशालीताई सूर्यवंशी
निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात…
Read More » -
ताज्या बातम्या
संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील जिल्हाधिकारी 8 मार्च महिला दिनानिमित्त महिलांना आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
न्यूज सिटी 85 मुख्य संपादक निलेश पाटील जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे महिला अधिकारी व कर्मचारी तज्ञ डॉक्टरांकडून…
Read More » -
ताज्या बातम्या
8 मार्च महिला दिनानिमित्त पाचोरा येथील स्पंदन कौन्सिल सेंटर च्या संचालिका ललिता पाटील यांची भूमिका जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जगा उद्धारी महिला दिन हा जगात महत्वपूर्ण दिवस आहे महिलांनी राजमाता जिजाऊ शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले माता रमाई संत मुक्ताई अशा अनेक बहुजन शूरवीर मातांनी भारतीय संस्कृती निर्माण करून भारतीयांना म्हणजेच बहुजनांना हक्क अधिकार दिला
8 मार्च महिला दिनानिमित्त पाचोरा येथील स्पंदन कौन्सिल सेंटर च्या संचालिका ललिता पाटील यांची भूमिका जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच…
Read More » -
ताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्यात आरटीओ ऑफिस मध्ये भ्रष्टाचाराचा धुमाकूळ थांबता थांबत नाही आरटीओच्याच मदतीने चालत होते चोरीचे ट्रक न्यूज लागल्यानंतर आरटीओ यांना आली जाग लाखो रुपयांचा पगार तरीही सर्वसामान्य जनतेच्या पैशाची अपेक्षा करणारे अधिकारी वर्ग चौकशीमुळे अनेक गोष्टींचा होणार परदा फाश पोलीस आयुक्त डॉ: रवींद्र सिंगल
महाराष्ट्र राज्यात आरटीओ खात्यांचा धुमाकूळ थांबता थांबत नाही आरटीओच्याच मदतीने चालत होते चोरीचे ट्रक न्यूज लागल्यानंतर आरटीओ यांना आली जाग…
Read More » -
ताज्या बातम्या
बीड नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या घरीच//इंजिनीयर योगेश हाडे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली परंतु योगेश हाडेची बदली रद्द का केली? नगरपालिकेचे चेक बुक बँकेचे चलन पासबुक कर्मचाऱ्यांचे सर्विस बुक व इतर महत्त्वपूर्ण फाईल मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्या घरीच नीता अंधारे यांच्या कार्यकाळात 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येत आहे
बीड नगर परिषद कार्यालय सध्या मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्या घरीच तर मग प्रशासकीय शासनाची इमारत नगरपालिका कशासाठी असा सवाल…
Read More » -
ताज्या बातम्या
मा;आरोग्य मंत्री तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागात तांत्रिक व साफसफाई करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तब्बल 3190 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला जनता म्हणते अधिकारी काम करत नाही आणि नेमकं सरकारला तेच पाहिजे होते सरकारने खाजगीकरण सिस्टीम मध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू केली आणि भ्रष्टाचार दहापट सुरू झाला नुकसान कामगारांचे झाले
महाराष्ट्र राज्यातील अनेक दिवसापासून घोटाळ्यांची मालिका बंद होता होत नाही तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांनी दिलेलं टेंडर वादात सापडले…
Read More » -
ताज्या बातम्या
भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रीय संपत्तीची लुटमार वाचवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा सह अनेक IAS अधिकारी विरुद्ध पटवारी विनोद कुमार कवडुजी खोब्रागडे यांचे बंड असे सुरुवाती पासून समाज बांधव जागृत राहिले असते तर आज कोणत्याही प्रधानमंत्री यांची भ्रष्टाचार करण्याची आणि देश विकण्याची ताकद राहिली नसती संविधान कशासाठी दिल अजून पर्यंत जनतेला समजलं नाही
भारतातील जनतेला राजकारण्यांनी म्हणजेच काँग्रेस आणि भाजपाने संविधान सोडून धर्मकांडात अडकवण्याचे कार्य केले सत्तेसाठी विज्ञान युगात आपली बुद्धी चा वापर…
Read More »