राज्यात प्रधानमंत्री सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना निकृष्ट काम करून मलिदा लाटण्याचा प्रयत्न स्थानिक आमदारांनी कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडे लक्ष देण्याची गरज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात 70 टक्के कामे निकृष्ट दर्जाची झाली एखाद्या कामाची चौकशी झाली तर ठेकेदार ते रिपेअर करतो बाकीच्या ठिकाणी जैसे थे वैसे थे कोणी बोललं तर ठीक नाही बोलला तर_ _

संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांत व तालुक्यांमध्ये बांधकाम विभागाची चौकशी करण्यात यावी तेरी भी चुप मेरी भी चूप कोणाला काही सांगू नको कोणाला काही बोलू नको राज्यात जळगाव जिल्हा राज्यमार्ग प्रधानमंत्री सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना b and C चे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पूर्वी दर्जेदार काम होत होते आजची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे पूलाना खड्डे काय पडतात रोडावरची खडी लगेच बाहेर काही ठिकाणी मुरमाचा व खडीचा एकच थर लावला जातो वरून creampolis फिरवली जाते यामुळे जनतेचा कराचा पैसा हा वाया जात आहे संबंधित लोक मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते अनेक ठेकेदार करोडपती झाले जे पूर्वी रोडपती होते अनेक ठिकाणी टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात जात असल्याचे अनेकांचे तोंडे बंद असल्याचे देखील बोलले जात आहे अनेक तालुक्यात जिल्ह्यात विश्रामगृह बांधकाम किती करोडोचे झाले तरी पण सरकार म्हणते पैसे नाही पैसे नाही मग एवढी मोठी कामे झाली त्या कामांची वर्क ऑर्डर पाहिले असता तेवढ्या प्रमाणात खर्च लागलेला नसून अनेक ठिकाणी माहितीच्या अधिकारात माहिती काढली असता खर्च त्या प्रमाणात झालेला नाही ठेकेदार जवळचे असल्याने त्यांच्याविरुद्ध कार्यवाही होत नसल्याचे बोलले जात आहे ठेकेदारांनी काम घेण्याच्या पहिले नेहमी बोलत असतात निकृष्ट दर्जाचे कामे होऊ देणार नाही प्रत्यक्षात मात्र कामे तसे होताना दिसत नाही अनेक राज्य मार्ग जिल्हा मार्गावर होत असलेली कामे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे जास्त प्रमाणात निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहे जुन्या कामांवर देखभाल करणे आवश्यक असून ते सुद्धा b and C कडून होत नाही ज्यावेळेस बातमी लागते त्यावेळेस बांधकाम विभाग जागे होते अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे जुन्या कामांचे बिले काढत मोठ्या प्रमाणात मलिदा लाटण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने एक्सीडेंट होत आहेत भविष्यात मोठे एक्सीडेंट होण्याची दाट शक्यता असून जुन्या कामांवर काम व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते स्थानिक आमदारांनी ठेकेदारांची चौकशी करावी अशी जनते कडून मागणी आहे











