-
ताज्या बातम्या
जि; जळगाव ता; पाचोरा शेतकरीअनुदानाचा अपहार निलंबित तलाठी पोलिसांना शरण आयडी पासवर्ड देऊन मलिदा खाणारा मोकाट? अपरा तफरीची रक्कम 3 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पिक नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम हडप करणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी किती दिवस लावणार शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मा; न्यायालयाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून लवकर निकाल देऊन शेतकरी अनुदानाच्या अपहरमध्ये अडकलेल्या चोर भामट्यांकडून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसे न झाल्यास पाचोरा तहसील येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल
अफरा तफरीची रक्कम 3 कोटीपेक्षा जास्त आतापर्यंत 600 च्या वर बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेले आहे अजून मागच्या 2020 पासून…
Read More » -
ताज्या बातम्या
छत्तीसगड राज्यातील खैरागड पोलिसांनी सायबर fraud घोटाळा प्रकरणात laptop mobile आणि 51 बँक पासबुक जमा त्यांचा शोध सोशल मीडियावर साड्यांच्या ऑर्डरवर फसवणूक आतापर्यंत 50 करोड रुपयांची ट्रान्सफर सायबर घोटाळा झाल्याचे नमूद 8 आरोपी पोलीस कस्टडीत महाराष्ट्र राज्यातील मुंबई अकोला व जळगाव येथील
आतापर्यंत सायबर घोटाळे मोठे मोठे झाले असून त्यात काही ठिकाणी पोलिसांना यश आले तर काही ठिकाणी अपयश परंतु छत्तीसगड राज्यातील…
Read More » -
ताज्या बातम्या
रस्त्यावरील खड्डे आणि उघडे मॅनहोल मृत्यूचे सापळे ठरत आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निर्णय खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखाची नुकसान भरपाई मदत आणि जखमी झाल्यास जखमींना 50000 ते 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत द्यावी लागणार
रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण निधी व खर्च ज्या रस्त्यासाठी मंजूर केलेला असतो तो पूर्ण लावला तर कोणाची ताकद…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन या कार्यक्रमासाठी शिवसेना सामाजिक कार्यकर्ते लागले कामाला वाढदिवस हा एक महत्वपूर्ण ठरवण्याचे कार्य शिवसेना कार्यकर्त्यांनी ठरविले
पाचोरा भडगाव मतदार संघाचे लाडके आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी एक वेगळे कार्य म्हणजे यु पी एस सी…
Read More » -
ताज्या बातम्या
लोकशाहीत अजून किती वर्ष अन्याय सहन करायचा अन्याय कशासाठी सहन करत आहे प्रत्येक वेळेस घटना झाली त्या घटनेपुरता मर्यादित नंतर परत तेच परत तेच नंदुरबार जिल्ह्यात चांदसौली 35 नागरिकांची अवैध वाहतूक करताना झालेल्या अपघातात 8 निरपराध व्यक्ती मृत्युमुखी पडले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली नंदुरबार जिल्ह्या तील परिवहन अधिकारी उत्तम जाधव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सेवेतून बंडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबत सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे यांचे निवेदन
नंदुरबार जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक चांदसौली घाटात वाहन क्रमांक MH 39AD 2802 मालवाहू वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर नंदुरबार जिल्ह्याचे…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BIG BREAKING जि; जळगाव ता; पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा त्यापाठोपाठ अनेक घोटाळे लोकशाही प्रशासनावर व जनतेच्या विश्वासावर परिणाम पाचोरा येथील तहसीलदार विजय बनसोडे व नायब तहसीलदार विनोद कुमावत यांच्याविरुद्ध तत्काळ निलंबन विभागीय आयुक्त चौधरी सेवाभंगा संबंधी कठोर कार्यवाही साठी नोटीस मा; विभागीय आयुक्त सो विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक नाशिक रोड पंकज राजेंद्र पाटील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता या पत्राद्वारे निदर्शनास आले आणत आहे की तहसील कार्यालय पाचोरा जिल्हा जळगाव यांनी खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे आणि शासनाचे घोर उल्लंघन केले आहे त्यामुळे जनतेच्या विश्वासावर गंभीर परिणाम झाला आहे
जि: जळगाव पाचोरा तहसील कार्यालय पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे व नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी केलेले शासकीय सेवक व आचारसंहिता…
Read More » -
ताज्या बातम्या
नागपूर ग्रामीण RTO च्या कार्यालयात लाच_ खोरी वाढल्याने एसीबी कडून पाच महिन्यात चार वेळेस कार्यवाही बाकी टेबला खालून असे 90% पैसे देणारे आपले काम करून निघून जातात त्यांना वेळ नसतो अधिकाऱ्यांना इतका मोठा पगार असून लाच स्वीकारतात प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण नागपूर काय म्हणाले विशेष पथकाने केलेल्या चौकशीत मला बाजू मांडण्याची संधी दिली नाही कुत्र्यापेक्षा यांची जिंदगी खराब झालेली आहे देश आपला आहे ही जाणीव राहिली नाही सगळ्याच ठिकाणी असे प्रकार सुरू आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही शेतकरी रोज आत्महत्या करत आहे या भ्रष्टाचारामुळेच
नागपूर जिल्ह्यातील आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ग्रामीण असो किंवा शहरी असो आरटीओ कार्यालयात सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचार ओपन…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BREAKING-NEWS दिनांक १७ ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री सौ सुचिता ताई दिलीप भाऊ वाघ यांचे दिवाळीनिमित्त शुभेच्छांचे….आशीर्वाद ड्रीम सिटी येथील बॅनर फाडण्यात आले माझे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो ह्या निवडणुका पूर्ण पणे व्यवस्थित पार पाडणे ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तशीच आपली सुद्धा आहे बॅनर फाडून कुणी निवडून येत नसतं किंवा पडतही नसतं. अश्या प्रकारामुळे शहरातील प्रभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच माझी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की असले प्रकार होऊ नयेत व होऊ देऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आपलाच सनी दिलीपभाऊ वाघ
Read More » -
ताज्या बातम्या
कोणी कोणत्याही पक्षात असू द्या जनतेचे कार्य व्यवस्थित करा पत्रकारांचे कार्य सत्य आणि स्पष्ट असते पत्रकारांना पक्ष नसतो ज्यांनी चांगले काम केले त्यांच्याविषयी पत्रकार नेहमी तत्पर असतात शेवटी जनता जनार्दन यांच्याच बाजूने सगळ्यांना न्याय द्यावा लागतो जिल्हा जळगाव ता; पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन आगामी पंचायत समिती जिल्हा _परिषद नगर_ पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत
पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज…
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BIG BREAKING 💔जागतिक अन्न दिवस आपण साजरा करतो गुजरात मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मावा येत असून अजून पर्यंत चौकशी नाही कामाख्या डेअरी मध्ये दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी 12 क्विंटल नकली पनीर अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त करून जेसीबीच्या साह्याने जमिनीत पुरले लॉर्ड पैसे असलेले कलाकार उद्योगपती अनेक जण आणि आताची घटना प्रिया मराठे नंतर पंकज धीर पैसा असूनही कॅन्सर मुळे मरण पावले कारण एकच कॅन्सर वर निदान होऊ शकत नाही कॅन्सर टाळण्यासाठी केमिकल नसलेले अन्नधान्य आणि आयुर्वेद आपण पुन्हा नैसर्गिक शेतीकडे आपल्या पूर्वजांनी जीवनात शरीराची निगा ठेवली म्हणून 130 वर्षाच्या पुढे स्वच्छ जीवन जगत होते आता फक्त वसुली आणि कमिशन घेऊन यांना सोडून देत आहे जनतेने दुग्ध युक्त पदार्थ टेस्ट झाल्याशिवाय खाऊ नये नाहीतर गंभीर कॅन्सरच्या आजाराला सामोरे जावे लागणार
आता आपली सकाळपासून खाण्याची सुरुवात केमिकल युक्त दुग्ध पदार्थापासून सुरू होते म्हणून दूध विकणारा शेतकरी आजपर्यंत श्रीमंत झाला नाही पण…
Read More »