ताज्या बातम्या
Your blog category
-
🖋️_ _ संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात स्वाभिमान आणि हिम्मत ही पत्रकारांमध्ये असावी लागते या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत…त्या रक्तात असाव्या लागतात…! महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळेस पत्रकारितेसाठी महत्वाचे विषय आपल्या भाषणातून उद्गारले🖋️_ _ _संमिश्र जळगाव जिल्ह्यात 6 जानेवारी पत्रकारांचा सत्कार व सोहळा उत्साहात पार पडला
संमिश्र जिल्हा जळगाव 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात तालुक्यात पत्रकारांचा सत्कार व सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला देशाच्या लोकशाहीचा…
Read More » -
संमिश्र प्रतिक्रिया नगरसेवकांना पाच कोटींच्या ऑफर पैसा येतो कुठून म्हणजेच कारण महाराष्ट्र राज्यातील 90% महानगर पालिका या नफ्यामध्ये असून त्यां महानगर पालिकेचे बॅलन्स भाग भांडवल करोडो च्या घरात शिल्लक आहेत त्याच्यावर डोळा आहे म्हणून त्या इराद्याने एवढा पैसा वाटप सुरू आहे का ?अशी जनतेचे मत ठाम झालेले आहे म्हणजेच त्याचप्रमाणे देशात अडाणी अदाणी अंबानी यांना संपूर्ण देशातील विमानसेवा रेल्वे सेवा कोळसा उद्योग वीज उद्योग मोठ मोठे प्रकल्प 50 ते 60% दिले गेले आहे म्हणजेच ही प्रवृत्ती लोकशाहीची नसून हुकूमशाहीची आहे त्यानंतर सरकारी शिक्षण व्यवस्था खाजगीकरणाकडे
🫵संमिश्र प्रतिक्रिया देशाच्या हितासाठी कार्य करा देशद्रोही एक दिवस जनतेचा राग जन आंदोलनामध्ये होईल आणि देशद्रोही फाशीवर जातील बांगलादेशाप्रमाणेच देशात…
Read More » -
जिल्हा जळगाव ता.भडगाव तांदुळवाडी ता.भडगाव प्रतिनिधी….महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सन्मानित पत्रकारांचा गौरव सोहळा…. 6 जानेवारी पत्रकार दिना निमित्त
तांदुळवाडी ता.भडगाव येथील कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिनी दि. ०६/०१/२०२६ मंगळवार…
Read More » -
ब्रेकिंग न्यूज महानगरपालिका निवडणुका लोकशाहीत बिनविरोध मग विरोध कुठे?? अपवाद 2/4 जागा निघू शकतात परंतु बहुमतासाठी लागणाऱ्या सर्व जागा कस काय निघू शकतात जनतेला विश्वासात घेतले का? बहुमत मतदान हे जनतेचे असते निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या प्रतिनिधींचे किंवा नगरसेवकाचे नसते त्याला जनतेकडून मतदान घ्यावे लागते संविधान विरोधात निवडणुकांचे कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळेच बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पुरावे ; प्रकरण कोर्टात जाणार मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेचा इशारा
महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरु असून नगरपालिका फॉर्म भरलेल्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचे दिवशी राज्यात महायुतीने 65 उमेदवार विजयी…
Read More » -
राज्य सरकारचा अजब निर्णय महाभ्रष्टाचारी आरटीओ यांना पदोन्नती याचा अर्थ असा होतो की भ्रष्टाचार करणाऱ्याला पदोन्नती आणि शाबासकी भेटते आतापर्यंत आरटीओ विभागातील अतिरिक्त आयुक्त भरत कळस्कर यांनी 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी 50 लाख रुपये मागितले त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करण्यात हे सरकारने स्पष्ट करावे माजी आमदार अनिल परब सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळणार?
महाराष्ट्र मुंबई मंत्रालय राज्याच्या परिवहन विभागात भ्रष्टाचाराने माजलेल्या भ्रष्ट अधिकारी भरत दिनकर कळसकर यांच्यासह दोघाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना राज्य शासनाने पदोन्नती…
Read More » -
महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यात किडनी रॅकेटचा घोटाळा उघड काही डॉ; आणि एजंट यांच्यामार्फत होत होती किडण्याची तस्करी सावकारी कर्ज घेतलेल्या गरीब लोकांच्या किडण्या विकल्या चंद्रपूर जिल्ह्याचे मा; एस पी आणि ॲडिशनल एस पी चंद्रपूर एलसीबी टीम यांचा तपास महत्वपूर्ण ठरला
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभीड तहसील विभागात किडन्या विकण्याचा गोरख धंदा सुरू होता शेवटी तो किडण्या विकण्याचा गोरख धंदा उघडकीस आला…
Read More » -
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील आंबेडकर चळवळीतील झुंजार योद्धा विशाल बागुल यांची रिपब्लिकन सेना पाचोरा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती रिपब्लिकन पार्टीचे सुरुवाती पासूनच कार्य अतिशय उत्कृष्ट असून आता प्लॅटफॉर्म चांगला मिळाला आहे असे उदगार विशाल बागुल यांनी काढले
पाचोरा : सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, आंबेडकर चळवळीतील झुंजार योद्धा म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते…
Read More » -
भारत शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी स्थान देऊन विकासाचा संकल्प होऊ शकतो पण केव्हा? हा राष्ट्रीय कार्यक्रम असावा लागतो जो खरा खानदानी पिढ्यानपिढ्या शेती करणारा शेतकरी असला पाहिजे राष्ट्रीय किसान मोर्चा संपूर्ण भारतात एकाच दिवशी एकाच वेळेस शेतकऱ्यां साठी आमरण उपोषण असो 1 दिवसीय आंदोलन असो किंवा रास्ता रोको असो ही संकल्पना घेऊन आलोय शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आमदार खासदार झाले पर्याय एकच राष्ट्रीय किसान मोर्चामुळे आनंदगिर फार्मा प्रोड्युसर कंपनीला मान्यता किसान मोर्चाची मागणी मान्य
राष्ट्रीय किसान मोर्चा भारत मुक्ती मोर्चा (मदर बामसेफ) आजपर्यंत 65 वर्षापासून कार्यरत असून संपूर्ण देशात राष्ट्रीय किसान मोर्चाचे जाळे हळूहळू…
Read More » -
जि जळगाव ता पाचोरा येथील खडक देवळा दरवर्षी वार्षिक निरंकारी सत्संग 1 जानेवारी 2026 रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुला मानणारे तन मन धन आपले सगळे आयुष्य गुरूच्या चरणाशी निस्वार्थपणे देत असतात प्रत्येकाचे गुरु वेगळे असले तरी मार्ग एकच असतो भक्तांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आई वडील आणि गुरुच असतात आपली चिंता क्षणाक्षणाला आहे गुरु देवाला
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील खडक देवळा वार्षिक निरंकारी सत्संग 1 जानेवारी 2026 रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज…
Read More » -
महाराष्ट्र नागपूर ग्रामीण परिवहन आरटीओ विजय चव्हाण दीपक अण्णासाहेब पाटील हेमांगी पाटील व लक्ष्मण प्रल्हाद खोडे या सर्वांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अटकेच्या भीतीने हे सर्व पोलिसांना गुंगारा देत आहे
परिवहन खात्यातील आपल्याच सहकार्यांविरुद्ध फौजदारी कट रचून त्यांना खोट्या गुन्हा अडकवणारे नागपूर ग्रामीण परिवहन विभागातील अधिकारी विजय चव्हाण पाठोपाठ तीन…
Read More »