ताज्या बातम्या

हा देश कोणाचा? फक्त राजकारण्यांचा का? भारतावरील कर्ज 205 लाख कोटीवर पोहोचले विकासाच्या नावाने देशाच्या संपत्तीची विक्री करून सुद्धा भारत देशावर एवढे कर्ज का


भारताच्या डोक्यावरील एकूण कर्ज 205 लाख कोटी रुपये ईतकं प्रचंड झालेलं आहे भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर देशाला शुन्यातून उभा करण्यासाठी 70 वर्षामध्ये एकूण 17 पंतप्रधानांनी 2014 साला पर्यंत केलेलं 54 लाख कोटी रुपये कर्ज चौकिदार सरकारने केवळ 9 वर्षात 155 लाख कोटींने वाढवून 205 लाख कोटीवर नेलेलं आहे विशेष म्हणजे गेली 70 वर्षात 54 लाख कोटी रूपय कर्जामधून उभारलेल्या सर्व कंपन्यांची व देशाच्या संपत्तीची विक्री सुध्दा केलेली आहे..कर्ज असंच वाढत राहिलं तर लवकरच ते जीडीपी पेक्षा जास्त होईल आणि संपूर्ण देश दिवाळखोर होईल असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे 2013 मध्ये भारत देशामध्ये 141 खरबपती होते त्याच्यामध्ये 16 गुजराती होते आज तारखेला 19 खरबपती मध्ये 162 गुजराती आहे बाकीचे बँका लुटून बँकेचे कर्ज काढून विदेशात पळाले काहींना तर सूट करून दिले फक्त शेतकऱ्यांना सूट करत नाही उलट शेतीला लागणारे मटेरियल बियाण्याचे भाव वाढवत आहे मटरेल बियाणे बोगस औषधी आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले मग हा देश नेमका कोणाचा आमदार खासदार प्रधानमंत्री यांना आपण कशासाठी निवडून देतो देश कंगाल करण्यासाठी नेमक या देशांमध्ये जातीच राजकारण करून खोक्यांवर विकत घेणे हेच धंदे करून राजकारण गचाळ करणे न्याय देवता कोणाच्या बाजूने मी स्वतः संस्थापक अध्यक्ष असलेला पक्ष किंवा संस्था माझ्या नावावर असून सुद्धा ती दुसऱ्यांनी बळकवली तरीही न्याय मिळत नाही लोकशाही आहे का? मी एकाच पक्षाला बोलत नाही सगळ्या पक्षांनी म्हणजेच काँग्रेस आणि भाजपाने काय काय केले सर्व दिसत आहे जागतिक एन सी बी आर चा रिपोर्ट भारत सरकारची स्वायत्त संस्था असून त्यांचे रिपोर्ट गुगल वर जाऊन आपण पाहू शकता सो बका एक लीखा प्रतिदिन भारतामध्ये 39 तरुण शिकलेले बेरोजगार आत्महत्या करत आहे बेरोजगारचा दिंडोरा पेटवून सांगत फिरतात आम्ही असं करू आम्ही तसं करू–प्रत्यक्षात काहीच नाही सरकारी जागा अतिरिक्त असून सुद्धा सरकारी वरती बंद केली– तर रिपोर्ट काय सांगत आहे टीव्ही वाली मीडिया खरोखर सत्य न्यूज का दाखवत नाही एखाद्या आमदार खासदार कडे सुशिक्षित बेरोजगार शिकलेले तरुण जातात व सांगतात मी बेरोजगार आहे मला नोकरी द्या असे सांगितले तर– ते सांगतात दोन नंबरची टपरी चालू कर मी पाहून घेईल त्यामुळे हप्ते खोरी सुरू होते त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण इतकी भयानक परिस्थिती आहे की आमदार खासदारांचा कार्यकर्ता भानगडी करून आला छेडछाड करून आला काही करून आला तरी या महाशयांचे फोन पोलीस स्टेशनला जातात तो माझा माणूस आहे सोडून द्या त्याला हे यांचे असली धंदे संविधानच्या विरोधात सुरू आहे सत्य न्याय मिळत नसेल तर फायदा काय निवडणुकीत निवडून येण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खर्च का करावा लागतो याचा पण अभ्यास करा– खरच देशाचा विकास होईल का? अन काय त्यांच्या मागे फिरतात तुझाच गहू आणि तुलाच खाऊ घालू ही परिस्थिती सध्या देशात सुरू आहे जनतेचा पैसा म्हणजे यांचा घरचा पैसा आहे अशा प्रकारे राजकारण सुरू आहे भाषणबाजी करायला तर एक नंबर आहे एवढी भाषण बाजी करतात तर एक काम करा पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून द्या सरकारकडून आलेला पैसा मी पूर्णपणे ज्या कामांसाठी आला त्या कामांनाच लावेल— आहे का ताकत बोला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button