ताज्या बातम्या

मंत्री धनंजय मुंडे परत अडचणीत यांची पहली पत्नी करुणा शर्मा ला दोन लाख रुपये खावटी भत्ता महिला आयोगाकडून केस बांद्रा कोर्टात दाखल झाल्यानंतर त्या केसची सुनावणी झाली


मंत्री धनंजय मुंडे परत संकटात यांची पहली पत्नी करुणा शर्मा यांनी दोन मुलांसाठी पाच पाच लाख रुपये खावटी भत्ता देण्यात यावा अशी तक्रार महिला आयोगाकडे केली होती महिला आयोगाकडून केस कोर्टात दाखल झाल्यानंतर त्या केसची सुनावणी झाली मे; कोर्टाने दोन्ही पक्षकारांची बाजूची माहिती घेऊन कोर्टाने निर्णय घेतला की दोन लाख रुपये महिन्याला देण्यात येईल मुंबई बांद्रा स्थित कोर्टाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून ही सुनावणी केली आहे करुणा शर्मा यांनी महिला आयोगाकडे आपल्या दोन मुलांसाठी पाच पाच लाख रुपये महिन्याला शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी देण्यात यावे अशी मागणी महिला आयोगाकडे केली होती आपली तक्रार महिला आयोगाकडे केल्यामुळे में कोर्टाने शेवटी दोन लाख रुपये खावटी भत्ता देण्याचा निर्णय दिला आहे त्यावेळेस करुणा शर्मा यांनी सांगितले की मी कोर्टाचे धन्यवाद मानते कोर्टाने माझी बाजू मांडली परंतु दोन लाखात मुलांचे शिक्षण मुंबईमध्ये घर खर्च अपुरा पडतो त्यामुळे मी आता ही केस हायकोर्टात दाखल करणार आहे मी अनेक वर्षापासून संघर्ष करत करत आता मला कुठे न्याय मिळाला खूप पैसा खर्च केला परंतु दोन लाखात मी काय काय करणार असा सवालही त्यांनी केला मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संकटावर संकट येत असून सरपंच संतोष देशमुख यांचा खुनाचा एकीकडे आरोप होत असून परत त्यात पहिली पत्नी करुणा शर्मा यांची मे; कोर्टात केस स्टॅन्ड झाली असून संकट कमी होत नसून वाढत आहे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडा मागे त्यांचा जवळचा मित्र वाल्मीक कराड हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा जवळचा मानला जाणारा साथीदार आहे त्यामुळे धनंजय मुंडे फार मोठ्या अडचणीत सापडले आहे विपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहे बीड जिल्ह्यात रोज आंदोलन मोर्चा निघत असून सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी अजून पर्यंत सापडत नाही आता खून झाल्यानंतर दोन महिने झाले अजून तपास लागत नाही त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरींना पाठीशी तर घालत नाही ना असा सवाल मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करीत आहे आरोपावर आरोप होत आहे तसे पाहायला गेले तर मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता परंतु लोकशाहीमध्ये आरोप झाल्यानंतर कोणताही मंत्री असो त्याला राजीनामा द्यावाच लागतो पण उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा आशीर्वाद मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आहे का? अशी चर्चा जोरात सुरू आहे लोकशाहीत न्याय प्रक्रिया कशा प्रकारची असते हे समजून सांगण्याची गरज नसते परंतु संपूर्ण देशात कायदा सुव्यवस्था कोणाच्या बाजूने असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही न्यायाच्या प्रतीक्षेत मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button