धनंजय मुंडे ची टोळी जातीला आणि राज्याला डाग लावण्याचे काम करीत आहे मराठा योद्धा जरांगे पाटील

धनंजय मुंडे ची टोळी जातीला आणि राज्याला डाग लावण्याचे काम करीत आहे फडणवीस यांनी गुंडाराज बंद करावे गृहमंत्री कोण? उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गुंडांना पाठीशी घालत आहे का? त्यांचा राजीनामा का घेत नाही असे अनेक प्रश्न जनता विचारत आहे? ज्यांनी 70 हजार कोटी सिंचन महाघोटाळे केले त्याची चौकशी का नाही? ते शेतकऱ्यांचा कर्ज काय माफ करतील पवार यांनी स्वतःचीच पोळी भाजली महा घोटाळे करूनही यांच्यावर ईडी सीबीआय का नाही? आपलेच काही तळवे चांटायचे काम करीत आहे म्हणून मराठा आरक्षण अजून पर्यंत मिळाल नाही सरळ सरळ 340 कलम मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसी आणि मराठा यांना आरक्षण दिलेले आहे असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी केले धनंजय मुंडे यांची टोळी मराठा आंदोलनात बसेस वर दगडफेक केली त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न असफल झाला का झाला? मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे खळबळ जनक विधान मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी बंद पुकारला होता मराठा आंदोलन शांततेमध्ये सुरू असताना आज्ञातांनी अनेक बसेसवर दगडफेक केली अशी माहिती मिळते ते गुंड कोण होते मराठा आरक्षणासाठी जो बंद पुकारला होता त्या बंदमध्ये हे सगळे गाड्या फोडणारे कोण? या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे होती परंतु नाहक विनाकारण मराठा बांधवांना तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र झाले त्यांच्या केसेस सुद्धा मागे घेतल्या नाही बंद पुकारून अनेक आज्ञातांनी अनेक बसेस वर दगडफेक केली अशी ही माहिती मिळते यावर राज्य सरकार गृहमंत्री काय करते धनंजय मुंडे ची टोळीला जातीकडे घेऊन जाऊ नका एका सरपंचाची अत्यंत पणे निर्गुण निर्दयी खून करतात दहशतवाद मोडून काढण्याच्या ऐवजी दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कार्यक्रम काही पुढाऱ्यांकडून होत आहे कारण आम्ही कोणत्याही जातींच्या विरोधात बोलत नाही आणि विरोध पण करत नाही धनंजय मुंडे च्या टोळीचा पडदाफाश करावा असे आव्हान जरांगे पाटील यांनी केले आहे




