ताज्या बातम्या

बीडमध्ये खुनाचे सत्र थांबता थांबत नाही एस पी ची बदली करून फायदा नाही पावर द्या दबाव तंत्र बंद करा बीडमध्ये काल रात्री परत एक मर्डर 10 महिन्यात 38 खून


कितीही एस पी बदलवा बदली करून काहीच फायदा नाही त्यांना पावर द्या मध्यस्थी करणे लुडबुड करणे गृहमंत्री आमदार खासदारांनी मंत्री यांनी थांबवा कायद्याप्रमाणे पोलिसांना काम करू द्या बीडमध्ये खुनाचे सत्र काल रात्री परत एक मर्डर 10 महिन्यात 38 खून बीडमध्ये काल रात्री श्रीहरी मुंडे नावाच्या गुंडाने अंबाजोगाई पोलीस चौकी च्या समोरच जमीर शेख या युवकाची कोयत्याने हत्या करून खून केला जनावरांना किंमत आली पण माणसांना किंमत आजही दिसत नाही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना रोज घडत आहे गृह खाते केंद्रामध्ये अमित शहा तर महाराष्ट्रात परत देवेंद्र फडवणीस आणि उत्तर प्रदेश मध्ये तो विचारू नका दिवसा कॉलेजमधून रस्त्यावरून महिलांना मुलींना उचलून सामूहिक बलात्कार करून खून केला जात आहे यूपीमध्ये दोन ते तीन तासात बलात्कारांचे प्रकरण होत आहे यामुळेच जनावरांपेक्षा माणसाची किंमत शून्य झालेली आहे टीव्हीवरच्या बातम्या आपण पाहतच असतात महत्त्वपूर्ण बातम्या लपवल्या जात आहे जनतेच्या हिताच्या न्यूज दाखवत नाही आणि खोटं बोलणार भ्रष्टाचारी नेतेमंडळी यांच्या बातम्या जनतेवर परत परत रुजवल्या जात आहे टीव्हीवरील मालिका आपण पाहतच असाल एका महिलेचे अपहर तीन-तीन जणांबरोबर अनेक गोष्टी ज्या नको असतात त्यामुळे संस्कृती संपूर्ण बिघडत चालली घरात परिवार बसलेला असतो त्यांच्यासमोर सेक्सी झिंगाट नाटक दाखवतात कोणाच कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही राईट ऑफ एज्युकेशन संविधानाचे भाग नियम कलम टीव्ही वाले दादा दाखवतील का? दोन दिवसांपूर्वी परळीतील श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे यांनी ऊसतोड कामगार विकास जोगदंड येथे तोंड व डोके दगडाने ठेचून खून केला मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मधील कायदा व सुव्यवस्थेच गलथान कारभारामुळे गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही मुंडे फॅमिली बीड जिल्ह्यातील प्रशासनात स्वतःच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचारी बदली करून घेतात त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था त्यांची गुलाम बनलेली आहे का असा सवाल नागरिक करत आहे परिणामी मुंडे समर्थक गुंडांना गुन्हेगारीसाठी प्रोत्साहन मिळत आहे का आणि आता तर प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील आमदार खासदारांचे गुंडे असतातच अशी जनतेमध्ये जोरदार चर्चा आहे त्यामुळेच गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत आहे बीड मधील मागील 10 महिन्यातील गुन्हेगारी 38 खून 156 अत्याचार 168 खुनाचे प्रयत्न 498 गर्दी करून मारामारी करणे दंगल घडविणे 386 विनयभंग याच्यावरून असे दिसते की बीडमध्येच काय संपूर्ण भारतामध्ये कायदा सुव्यवस्था कमकुवत झाली आणि देश हुकूमशाहीकडे वाटचाल करताना दिसत आहे भारतातील जे कोणीही नेते वाईट प्रवृत्तींना सात संयोग देत असतील त्यांचा बहिष्कार झालाच पाहिजे निव्वळ पैशासाठी आणि मी सगळ्यात श्रीमंत होण्यासाठी भारतात गुंडाराज सुरू झाले आणि दोन तोंडी जनावर जास्त दिसत आहे दोन्ही बाजू ठोकतात त्यामुळे त्यांच्या तोंडाला झाकणं राहिलेले नाही पैशासाठी काहीही करायला तयार आहे म्हणून गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली ती कोणामुळे? कारण राजकारणी मंत्री पुढारी आमदार खासदार प्रधानमंत्री नेता यांच्या मध्यस्थी व दबावामुळे कायद्याची विल्हे वाट लागली हस्तक्षेप जास्त होत आहे गृह खाते ही स्वतंत्र व्यवस्था असून न्याय देणे लोकशाहीत महत्त्वपूर्ण आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button