महाराष्ट्रातील आरटीओ सीमा चौकी लवकरच बंद होणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती तर राज्याची केंद्राला विनंती सीमा तपासणी नाके सुरू ठेवा आणि आतापर्यंत जे झालं ते स्वाहा करा चौकशा नको फायली जळून गेल्या —“”? परिस्थिती काँग्रेस आणि भाजपाच्या काळात तीच आहे बदल नाही? जनतेकडून जीएसटी ऑनलाईन// पैसे जनतेकडून जमा झाले की सरकारकडे ऑफलाइन🙆♂️

वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी झाल्यामुळे सीमा तपासणी नाके बंद होणारच सीमा तपासणी अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आतापर्यंत अनेक पत्रकारांनी मीडिया युट्युब वृत्तपत्र माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्या पण सरकारच्या डोळ्यासमोर अंधार होता का? जनता प्रश्न विचारत आहे आतापर्यंत सीमा नाक्यावर करोडोचे भ्रष्टाचार झाले अधिकाऱ्यांचे अनेक चमचे दलाल यांनी वाहनधारकांना विनाकारण त्रास देऊन पैसे घेतले आज ते करोडपती झाले त्यांच्या चौकशी कधी होणार? त्याचं काय मागचा विसरा असंच ना अशी विदारक परिस्थिती देशांमध्ये संपूर्ण ठिकाणी सुरू आहे त्याला अपवाद म्हणजे काँग्रेसने जे केले त्याच्या विरोधात भाजपा बोलायला तयार नाही आणि भाजपाने जे भ्रष्टाचारीचे पराक्रम केले त्याच्या विरोधात काँग्रेस बोलायला तयार नाही त्यामुळे जनतेला महागाईच्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे नेपाळमध्ये पेट्रोल 60 रुपये लिटर डिझेल पेट्रोल कच्च्या तेलाचा भाव कमी असून भारतात महाग आणि त्यामध्ये जे रोजी रोटी करणारे ट्रक चालवणारे यांना विनाकारण त्रास देऊन पैसे उकळणारे अधिकारी व त्यांचे दलाल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याची चौकशी कधी होणार या मागचे महत्वपूर्ण कारण षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन बंद झाले पाहिजे सरळ सरळ बॅलेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे त्याशिवाय हे भ्रष्टाचारी परत परत निवडून येणार नाही पक्ष बदलून बदलून परत परत निवडून येतात आणि देशाला वीस वर्षे मागे घेऊन जाणारे सरकार जनतेला नकोशी झाले आहे सरकार विरुद्ध सत्य बोलणारा त्याच्यावर खोटे आरोप गुन्हे केसेस दाखल करणे हीच लोकशाही ज्यावेळेस अति भ्रष्टाचार झाला त्यावेळेस सरकारला जाग येते 1966 सीमा चौकशी नाक्याची सुरुवात झाली होती ती आजपर्यंत सुरूच सरकारला उशिरा जाग आली जीएसटी प्रणाली लागू झाली एक बंद तर लगेच दुसरे चालू जनतेला सुखी जगू देणार नाही तिच्यात एक महत्त्वपूर्ण मुद्दा जीएसटी ऑनलाईन जनतेकडून घेणे आणि सरकारकडे जीएसटी चे पैसे गेले की ऑफलाइन






