परभणी जिल्ह्यातील देवना गावातील सचिन जाधव या शेतकरी तरुणाची आत्महत्या पतीच्या आत्महत्या नंतर स्वपत्नी 7 महिन्याची गरोदर तिचीही आत्महत्या टीव्हीवरील मीडिया झोपली का शेतीचे उत्पनातून शेती उत्पन्नाला भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या फक्त दीड लाख कर्ज तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री काही मिनिटासाठी रायगड परभणी येथे येण्यासाठी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सरकारी जनतेच्या पैशातून दीड कोटी रुपयांची हेलिपॅड तयार करण्याची निविदा काढतात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे सगळे कसे एकमेकांचे दबलेले आहे जनतेने आता अंधभक्ती सोडा विचार करा आपण सुद्धा शेतकरी आहोत काँग्रेस आणि भाजपा देशाला स्थिर सरकार देऊ शकणार नाही

परभणी जिल्ह्यातील देवना या खेड्यातील सचिन जाधव या शेतकरी तरुणाची आत्महत्या आपल्या पतीची बातमी कानावर येतात सचिन जाधव यांची स्वपत्नी 7 महिन्याची गरोदर तिनेही स्वतः चे जीवन संपवले आत्महत्या टीव्हीवरील मीडिया दाखवत नाही आता झोपले का टीव्हीवर डिबेट करणारे थोडीफार वाटू द्या शेतीप्रधान देशाची शेतीविषयक चर्चा होतच नाही दुसरे रिकामे टिंगल टवाळ्या करत टाईमपास करतात शेतीचे उत्पनातून शेती उत्पन्नाला भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या फक्त दीड लाख कर्ज तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री काही मिनिटासाठी रायगड परभणी येथे येण्यासाठी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सरकारी जनतेच्या कर्जातून दीड कोटी रुपयांची हेलिपॅड तयार करण्याची निविदा काढतात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे सगळे कसे एकमेकांचे दबलेले आहे जनतेने आता अंधभक्ती सोडा विचार करा आपण सुद्धा शेतकरी आहोत दुसरीकडे जनतेला शांतता करण्यासाठी सांगतात आणि स्वतःच लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभे विध्वंस कार्य करतात आणि जनतेमध्ये तेड निर्माण करेल असे वकव्य नेहमी करत असतात तर दुसरीकडे जनतेला माहिती होऊ न देणे महत्त्वपूर्ण भ्रष्टाचारी कार्य नेतेमंडळी करत असतात भारतात विरोधी पक्ष नाही आदानी अडाणी अंबानी यांना शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी आदिवासींच्या जमिनी बेभाव विकत आहेत त्यांना अब्जो रुपये माफ करतात जनतेचे पैसे बँकेत ठेवलेले असतात त्याच्यावरही मोठ्या व्यापाऱ्यांना कर्ज देऊन ते व्यापारी विदेशात पळाले त्यांना सूट कस काय देतात सरकारी कंपन्या नफ्यामध्ये चालणाऱ्या कंपन्या सरकारने बेभाव विकल्या bsnl सारखी मोठी कंपनी अंबानीच्या घशात घातली अदानीचे जहाज भरून अफू गांजा चरस भारतात येतो तरुण वर्गाला बिघडवण्याचे कार्यक्रम सगळी सिस्टीम जनतेच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपा करीत आहे भारतात विरोधी पक्ष नाही एक सांपनात तर एक नागनाथ एकमेकांचे विरोधात काही बोलत नाही काही नेत्यांचे अब्ज डॉलर स्विस बँकेत आहेत देशाचे संपूर्ण कर्ज कमी होईल देशात शांतता टिकवण्यासाठी भ्रष्टाचारी आतंकवादी यांना वेळेवर लगेच शिक्षा होत नाही म्हणून देशात आराजकता माजलेली आहे सबूत असून सुद्धा यांना शिक्षा का नाही असे अनेक प्रश्न टीव्ही वाली मीडिया करत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षात कोणत्याही पक्षाने सोडवला नाही फक्त एकमेकाच् विरोधात बोलायचं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं त्यांचे प्रश्न मार्गी न लावणे हेच त्यांचे कार्य आता तर शेतकरी दाखला व्यापाऱ्यांनाही देणे सुरू आहे बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांनी करोडो रुपयांच्या जमिनी घेतल्या म्हणजेच संविधानाविरोधात कार्यक्रम जोरात सुरू आहे संविधान जनतेसाठी नाही फक्त मंत्री मोठमोठे व्यापाऱ्यांसाठी यांच्या स्वार्थासाठी आहेत आणि अंध भक्त फक्त गंमत पाहत असतात त्यांना फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायला सांगत असतात त्यांना विचार करण्याची क्षमता नसते म्हणून ते कोणाचही ऐकत असतात तर त्यामुळेच मंत्री यांचा फायदा इकडे स्वतः भ्रष्टाचार करत असतात तुम लढो हम कपडे संभालते ही भारत देशाची मोठी व्याधी व्यथा आहे शेतीप्रधान देशात त आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तीन काळे कायद्याविरोधात शेतकरी शांततेने आंदोलन करत असताना 700 शेतकऱ्यांना आपले प्राण सरकारमुळेच गमवावे लागले शेतकऱ्यांना गोळ्या झाडून तर गाड्यांखाली तर कधी पाण्याचे फवारे तर कधी अश्रू धूर त्यामुळे 700 शेतकरी मारले गेले याला जबाबदार कोण?





