ताज्या बातम्या

तेलंगाना सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पण महाराष्ट्रात कर्जमाफी होणार नाही अजित दादा शेतकऱ्यांना कोणीच वाचवू शकणार नाही पण शेतकऱ्यांच्या जीवावर संपूर्ण देश नेते अधिकारी जिवंत आहे अजित पवारांनी कर्जमाफी बाबत हात वर केले तर शेतकऱ्यांनी अजित पवारांचे पाय वर केले पाहिजे स्वतः 70 हजार कोटी रु ; चां सिंचन घोटाळा करून पक्ष बदल केला अशा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना अद्दल घडवणे शेतकऱ्यांना जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत अशीच फसगत होत राहाणार


शेतकऱ्यांना कोणीच वाचवू शकणार नाही अजित पवारांनी कर्जमाफी बाबत हात वर केले तर शेतकऱ्यांनी अजित पवारांचे पाय वर केले पाहिजे फसवणूक करणाऱ्या नेत्यांना अद्दल घडवणे शेतकऱ्यांना जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत अशीच फसगत होत राहाणार शेतकऱ्यांची मत संख्या दखलपात्र आहे निर्णायक आहे पण शेतकऱ्यांनी स्वतःला अदखलपात्र करून घेतले आहे पैसे घेऊन मत देणे थांबवले पाहिजे पैसे दिले तर त्याला मुळीच मत देऊ नये कारण मतांचे पैसे देणारा चोर असतो हरामखोर असतो ही सोपी ओळख असते पैसे घेऊन मत देणारा मुर्ख असतो पैसे घेऊन मत न देणारा चलाख असतो मतासाठी पैसे न घेणारा सज्जन असतो या वर्गवारीत शेतकरी कोणत्या वर्गात मोडतो? ज्या माणसाने काकाला धोका दिला तो माणूस शेतकऱ्यांना सहज धोका देऊ शकतो ज्या माणसाने आकाला धोका दिला तो कोणालाही सहज धोका देऊ शकतो तरीही शेतकरी अशा धोकेबाज लोकांना मत देत असेल तर कुणीच शेतकऱ्यांना वाचवू शकणार नाही शेतकऱ्यांचा शेतीमाल अहोरात्र रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेला असतो तो शेतीमाल कवडीमोल भावात जातो आणि तोच शेतीमाल व्यापारी घेतात आणि त्याच मालाला लेबल लावून विकतात हीच स्वतंत्र भारत देशातील लोकशाही आहे शेतीमाल आवक वाढली तर भाव लगेच कमी का होतात याचा अर्थ जाणून बजून शेतीमाल कमी भावात घेऊन व्यापारी जास्त भावाने विकतात शेतकऱ्यांना हमीभाव नाही उलट शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन अदानी अडाणी अंबानी यांच्या घशात घालण्याचे कार्यक्रम सध्या केंद्र सरकार करीत आहे यांना थोडीफार सुद्धा काही वाटत नाही आणि अजून तोंड वर करून भाषण करतात ब्रेक ईव्हीएम षडयंत्रकारी मशीन बंद झालेच पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button