आदिवासी विभागातील 114 कोटींचा गणवेश घोटाळ्याची चौकशी कधी होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला चौकशी होऊन कोणीही जेलमध्ये जाणार नाही बस कर बेटे बस कर 14 के 10 कर

आदिवासी विभागातील 114 कोटींचा गणवेश घोटाळ्याची चौकशी कधी होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला सविस्तर वृत्त असे की आदिवासी कोण आहेत हे आजपर्यंत भारतात राहणाऱ्या भारतीय लोकांना समजले का नाही? आदिवासींची ओळख काँग्रेस आणि भाजपाने का करून दिली नाही? आदिवासी म्हणजे स्वातंत्र्य युद्धात भाग घेणारे प्रथम भारतीय नागरिक म्हणून संविधानात डॉ; बाबासाहेबांनी पाचवी आणि सहावी सूची मध्ये आदिवासी यांना जनजंगल जमीन हक्क अधिकार दिले आहे त्यांची जमीन कोणत्याही कायदा बदलवून कोणीही विकत घेऊ शकणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे (मांडले आहे) संविधानात काँग्रेस आणि भाजपा यांनी दोन्ही मिळून षडयंत्रपूर्वक आदिवासींच्या जमीन अधिग्रहण कायदा लागू करून देशाचे संविधानाला धोका पोहोचवत होत आहे आणि या जमिनी अधिग्रहण करून आदानी अडाणी अंबानी यांना देण्यासाठी जन जंगल वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करत आहे आदिवासींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण काँग्रेस आणि भाजपाचे सरकार करत नसल्याने आज आदिवासी हा मागासलेल्या अवस्थेत असून त्यांना संरक्षण नसल्यामुळे स्वतःचा संरक्षण करण्यासाठी ते सरकारची युद्ध करतात आणि सरकार त्यांनाच आतंकवादी घोषित करते चोरांच्या उलट्या बोंबा आदिवासींची परिस्थिती आजही देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली परंतु उलट त्यांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती मध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार काँग्रेस आणि भाजपचे सरकारने केलेला आहे 114 कोटीचा गणवेश घोटाळा कसा करू शकतात? तर ते सर्व काही करू शकतात विधान परिषदेत आरोप प्रत्यारोप होतात परंतु गुन्हे दाखल होत नाही लोकशाहीत संपूर्ण भारतीय जनतेला जनावरांसारखी वागणूक दिली जात आहे याचा प्रत्यय समोर दिसून येत आहे इतर देशात एवढा मोठा महाकाय भ्रष्टाचार होत नाही भारतात का होतो? याचा अर्थ भारतातील नेत्यांचे देशावरील प्रेम सत्य आहे का? याची चाचणी दहा दिवसापूर्वी जनतेला समजली में; सुप्रीम कोर्टाचे जज यांच्या घरात करोडो ने नोटा जळाल्या तर दुसरीकडे जनतेला खायला अन्न नाही लोकशाहीत धक्कादायक बाब समोर आली आहे अशा शासनकरती जमात संविधान विरोधात कार्यक्रम करीत आहे फक्त सांगतात आमच संविधानावर प्रेम आहे पण प्रत्यक्षात संविधान जनतेसाठी लागू करत नाही संविधान फक्त काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांसाठी लागू करण्यात आले आहे? पक्ष बदलून बदलून निवडून येतात विधान परिषदेच्या अंतिम सत्रात शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना अशा अनेक घोषणा निवडणुकीपूर्वी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते या घोषणेवरूनही सरकारला धारेवर धरले आरोग्य आदिवासी योजना परिवहन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि झालेले आहेत याबाबतीतही चौकशी करावी



