षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन ची कमाल एक्झिट पोल मध्ये ठाकरे पेक्षा शरद पवार’; काँग्रेस मोठ्या फायद्यात तर भाजपा सर्वात मोठा पक्ष अनेक मतदान केंद्रावर रात्री बारा वाजेपर्यंत मतदान निवडणूक आयोगाने ठरव लेल्या वेळेचे तीन तेरा

न्यूज सिटी लाईव्ह सकाळच्या घडामोडी सोलापुरात प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदेचा ठाकरेना झटका शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा पुण्यातील भोसरी धक्कादायक प्रकार 75000 मतदारांची नाव गायब मतदारांचा प्रचंड संताप नांदगाव मध्ये र*** शिंदे गटाची सुहास कांदे म्हणाले आज तुझा मर्डर फिक्स समीर भुजबळ म्हणतात तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड निवडणुकीच्या ड्युटीवर जात असताना आशा सेविकाचा रेल्वे अपघातात मृत्यू तर मतदान झाल्यानंतर परतीच्या मार्गाला जात असताना शिक्षकाचा मृत्यू एक्झिट पोल मध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात तर भाजपा सर्वात मोठा पक्ष यावरून असे सिद्ध होते की काँग्रेस आणि भाजपा दोन्ही मिळून छोट्या पक्षांना म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी पक्षांना संपवून षडयंत्र रचत आहे जनतेच्या डोक्यातून काँग्रेसचे निघूनच गेली आणि महाराष्ट्रात ज्या उमेदवारांच्या सभांना गर्दी होती त्या सगळ्यांना एक्झिट पोल मागे दाखवत आहे सर्वे करणाऱ्याचं डोकं ठिकाणावर आहे का ज्या 2024 विधानसभेच्या सभेंना खुर्च्या खाली होत्या त्या सभेंना एक्झिट पोल एक नंबर दाखवत आहे याचा अर्थ षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन जोपर्यंत आहे तोपर्यंत काँग्रेस आणि भाजपा जिवंत राहील परळीतील राड्यानंतर घाटनांदुरांमधील ईव्हीएम फोडले नागपूर मध्ये ईव्हीएम मशीन फोडले परळीतील तीन मतदान केंद्रावर मतदान तासभर ईव्हीएम बिघाडामुळे थांबले अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले बीडमध्ये अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांच्या मतदान केंद्रावरच मतदाराचा मृत्यू कुटुंबीयांवर शोकळा मेळघाट परिसरातील सहा गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार सुविधा नसल्याने आदिवासी बांधव आक्रमक मतदान केंद्रावर शुकशुकाट नेपोटिझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना राणावत ने केले शाहरुख खानच्या मुलाचं कौतुक वरती उच्चवर्णी हिंदू मुस्लिम चालतात पण जनतेमधले प्रकार झाले तर– लगेच हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतात धर्माच्या युद्धात परत परत तेच निवडून येत असून देशावर 200 लाख कोटी एवढे कर्ज झाले जनता गंभीर्त्याने हा विषय घेते पण– आमदार खासदारांना प्रधानमंत्री या गोष्टीची म्हणजेच देशाविषयी प्रेम राहिलेल नाही ते म्हणतात फक्त निवडून द्या आणि देशाचा विकासाचा ऐवजी—निवडणुका महाराष्ट्राच्या आणि गुजरातून 90 हजार लोक मुंबईला गुजरातहून आलेला पैसा पकडला जातो किती आश्चर्यकारक लोकशाहीत घटना घडत आहे मोदी साहेबांचा झोला निवडणुकीतच का आला मुंबई चर्चा सुरू

